AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर जगाला ज्याची भीती तेच घडणार, ही एक चूक झाली तर जग नष्ट होण्याचा धोका!

या पृथ्वीतलावर अशी एक गोष्ट आहे जी चुकीच्या हातात सापडल्यास संपूर्ण पृथ्वीच संकटात येऊ शकते.

| Updated on: Jun 08, 2025 | 8:00 PM
Share
मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मोठी प्रगती केली आहे. त्याने आतार्यंत शस्त्रं, अस्त्रं तयार केली. आता हेच शस्त्र माणव तसेच प्राणीजगतासाठी धोका ठरत आहे. जगात अणुबॉम्ब तयार करण्यासाठी युरेनियम या मूलद्रव्याचा वापर केला जातो. याच यूरेनियमच्या जोरावर आज अमेरिका, रशिया, भारत तसेच पाकिस्तानसारख्या देशाकडे अणुबॉम्ब आहेत.

मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मोठी प्रगती केली आहे. त्याने आतार्यंत शस्त्रं, अस्त्रं तयार केली. आता हेच शस्त्र माणव तसेच प्राणीजगतासाठी धोका ठरत आहे. जगात अणुबॉम्ब तयार करण्यासाठी युरेनियम या मूलद्रव्याचा वापर केला जातो. याच यूरेनियमच्या जोरावर आज अमेरिका, रशिया, भारत तसेच पाकिस्तानसारख्या देशाकडे अणुबॉम्ब आहेत.

1 / 5
युरेनियम हे मूलद्रव्य एवढे घातक आहे, की त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास संपूर्ण पृथ्वीच नष्ट होण्याची भीती आहे. याच एका कारणामुळे संपूर्ण जग या यूरेनियमला एका प्रकारे घाबरते.

युरेनियम हे मूलद्रव्य एवढे घातक आहे, की त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास संपूर्ण पृथ्वीच नष्ट होण्याची भीती आहे. याच एका कारणामुळे संपूर्ण जग या यूरेनियमला एका प्रकारे घाबरते.

2 / 5
युरेनियममधून अतिशय मोठ्या प्रमाणात उर्जा बाहेर पडते. याच कारणामुळे त्याचा अणुबॉम्ब तयार करण्यासाठी वापर केला जातो. अणुऊर्जा प्रकल्पांतही त्याचा उर्जानिर्मिती करण्यासाठी वापर होतो.

युरेनियममधून अतिशय मोठ्या प्रमाणात उर्जा बाहेर पडते. याच कारणामुळे त्याचा अणुबॉम्ब तयार करण्यासाठी वापर केला जातो. अणुऊर्जा प्रकल्पांतही त्याचा उर्जानिर्मिती करण्यासाठी वापर होतो.

3 / 5
युरेनियमचा स्फोट घडवून आणल्यास मोठी उर्जा बाहेर पडते त्यामुळे हजारो लोकांचा एका क्षणात मृत्यू होऊ शकतो. युरेनियममधून घातक रेडियशन्स बाहेर पडतात. या रेडियेशन्शमुळे अनेक गंभीर आजार होतात. एकदा का युरेनियमचा स्फोट झाला की पुढच्या कित्येक वर्षांपर्यंत हवेत रेडियशन्स राहतात. यामुळे येणाऱ्या कित्येक पिढ्या या लुळ्या, अंपग म्हणून जन्माला येतात.

युरेनियमचा स्फोट घडवून आणल्यास मोठी उर्जा बाहेर पडते त्यामुळे हजारो लोकांचा एका क्षणात मृत्यू होऊ शकतो. युरेनियममधून घातक रेडियशन्स बाहेर पडतात. या रेडियेशन्शमुळे अनेक गंभीर आजार होतात. एकदा का युरेनियमचा स्फोट झाला की पुढच्या कित्येक वर्षांपर्यंत हवेत रेडियशन्स राहतात. यामुळे येणाऱ्या कित्येक पिढ्या या लुळ्या, अंपग म्हणून जन्माला येतात.

4 / 5
मोठ्या प्रमाणात युरेनियमचा स्फोट केला किंवा अनेक अणुबॉम्बचे स्फोट घडवून आणले तर संपूर्ण मानवजात तसेच प्राणी, पक्षी, वृक्ष नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळेच या युरेनियमचा जपून वापर करायला हवा, असे म्हटले जाते.

मोठ्या प्रमाणात युरेनियमचा स्फोट केला किंवा अनेक अणुबॉम्बचे स्फोट घडवून आणले तर संपूर्ण मानवजात तसेच प्राणी, पक्षी, वृक्ष नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळेच या युरेनियमचा जपून वापर करायला हवा, असे म्हटले जाते.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.