AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रूरकर्मा औरंगजेबाचं मूळ गाव कोणचं? कुठं झाला होता जन्म

Aurangzeb Birthplace : मराठ्यांना हरवण्याचे क्रुरकर्मा औरंगजेबचे स्वप्न भंगले. ही इच्छा घेऊनच त्याची राज्यात माती झाली. त्याचे स्वप्न मराठ्यांनी धुळीस मिळवले. क्रूरकर्मा औरंगजेब याचा जन्म कुठं झाला होता?

| Updated on: Mar 04, 2025 | 5:05 PM
Share
छावा सिनेमामुळे मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा जगाच्या समोर आला. मराठ्यांना संपवण्याचा चंग बांधणारा क्रूरकर्मा औरंगजेब याची याच भूमीत माती झाली.

छावा सिनेमामुळे मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा जगाच्या समोर आला. मराठ्यांना संपवण्याचा चंग बांधणारा क्रूरकर्मा औरंगजेब याची याच भूमीत माती झाली.

1 / 6
औरंगजेब याचा जन्म दोहादमध्ये झाला होता. त्याने भावांना ठार मारून मुघल सम्राट पद मिळवले होते. त्याने वडील शाहजहा याला सुद्धा कैदात टाकले होते.

औरंगजेब याचा जन्म दोहादमध्ये झाला होता. त्याने भावांना ठार मारून मुघल सम्राट पद मिळवले होते. त्याने वडील शाहजहा याला सुद्धा कैदात टाकले होते.

2 / 6
दोहाद हे गाव गुजरात राज्यात आहे. या गावात 3 नोव्हेंबर 1618 रोजी औरंगजेबाचा जन्म झाला होता. त्यानंतर लष्करी जीवनात त्याने विविध पदावर काम केले.

दोहाद हे गाव गुजरात राज्यात आहे. या गावात 3 नोव्हेंबर 1618 रोजी औरंगजेबाचा जन्म झाला होता. त्यानंतर लष्करी जीवनात त्याने विविध पदावर काम केले.

3 / 6
मुघल सम्राट शाहजहा आणि मुमताज यांच्या पोटी त्याचा जन्म झाला. तो शाहजहाचा तिसरा मुलगा होता. त्याला 3 भाऊ आणि 2 बहिणी होत्या. सम्राटपदासाठी त्याने त्याच्या भावांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती.

मुघल सम्राट शाहजहा आणि मुमताज यांच्या पोटी त्याचा जन्म झाला. तो शाहजहाचा तिसरा मुलगा होता. त्याला 3 भाऊ आणि 2 बहिणी होत्या. सम्राटपदासाठी त्याने त्याच्या भावांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती.

4 / 6
तो सहावा मुघल सम्राट ठरला. मराठ्यांनी त्याला पळो की सळो करून ठेवले. मराठ्यांना संपवण्यासाठी आलेला औरंगजेब हा दक्षिणेतच संपला.

तो सहावा मुघल सम्राट ठरला. मराठ्यांनी त्याला पळो की सळो करून ठेवले. मराठ्यांना संपवण्यासाठी आलेला औरंगजेब हा दक्षिणेतच संपला.

5 / 6
औरंगजेब याचा 1707 मध्ये 88 व्या वर्षी वृद्ध झाल्याने अहमदनगर येथे मृत्यू झाला. तर नंतर त्याच्या गुरूची झैनुद्दीन सिराजी यांची खुलताबाद येथे कबर होती. त्यामुळे त्याची इच्छा म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे.

औरंगजेब याचा 1707 मध्ये 88 व्या वर्षी वृद्ध झाल्याने अहमदनगर येथे मृत्यू झाला. तर नंतर त्याच्या गुरूची झैनुद्दीन सिराजी यांची खुलताबाद येथे कबर होती. त्यामुळे त्याची इच्छा म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे.

6 / 6
Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत