AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रूरकर्मा औरंगजेबाचं मूळ गाव कोणचं? कुठं झाला होता जन्म

Aurangzeb Birthplace : मराठ्यांना हरवण्याचे क्रुरकर्मा औरंगजेबचे स्वप्न भंगले. ही इच्छा घेऊनच त्याची राज्यात माती झाली. त्याचे स्वप्न मराठ्यांनी धुळीस मिळवले. क्रूरकर्मा औरंगजेब याचा जन्म कुठं झाला होता?

| Updated on: Mar 04, 2025 | 5:05 PM
Share
छावा सिनेमामुळे मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा जगाच्या समोर आला. मराठ्यांना संपवण्याचा चंग बांधणारा क्रूरकर्मा औरंगजेब याची याच भूमीत माती झाली.

छावा सिनेमामुळे मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा जगाच्या समोर आला. मराठ्यांना संपवण्याचा चंग बांधणारा क्रूरकर्मा औरंगजेब याची याच भूमीत माती झाली.

1 / 6
औरंगजेब याचा जन्म दोहादमध्ये झाला होता. त्याने भावांना ठार मारून मुघल सम्राट पद मिळवले होते. त्याने वडील शाहजहा याला सुद्धा कैदात टाकले होते.

औरंगजेब याचा जन्म दोहादमध्ये झाला होता. त्याने भावांना ठार मारून मुघल सम्राट पद मिळवले होते. त्याने वडील शाहजहा याला सुद्धा कैदात टाकले होते.

2 / 6
दोहाद हे गाव गुजरात राज्यात आहे. या गावात 3 नोव्हेंबर 1618 रोजी औरंगजेबाचा जन्म झाला होता. त्यानंतर लष्करी जीवनात त्याने विविध पदावर काम केले.

दोहाद हे गाव गुजरात राज्यात आहे. या गावात 3 नोव्हेंबर 1618 रोजी औरंगजेबाचा जन्म झाला होता. त्यानंतर लष्करी जीवनात त्याने विविध पदावर काम केले.

3 / 6
मुघल सम्राट शाहजहा आणि मुमताज यांच्या पोटी त्याचा जन्म झाला. तो शाहजहाचा तिसरा मुलगा होता. त्याला 3 भाऊ आणि 2 बहिणी होत्या. सम्राटपदासाठी त्याने त्याच्या भावांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती.

मुघल सम्राट शाहजहा आणि मुमताज यांच्या पोटी त्याचा जन्म झाला. तो शाहजहाचा तिसरा मुलगा होता. त्याला 3 भाऊ आणि 2 बहिणी होत्या. सम्राटपदासाठी त्याने त्याच्या भावांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती.

4 / 6
तो सहावा मुघल सम्राट ठरला. मराठ्यांनी त्याला पळो की सळो करून ठेवले. मराठ्यांना संपवण्यासाठी आलेला औरंगजेब हा दक्षिणेतच संपला.

तो सहावा मुघल सम्राट ठरला. मराठ्यांनी त्याला पळो की सळो करून ठेवले. मराठ्यांना संपवण्यासाठी आलेला औरंगजेब हा दक्षिणेतच संपला.

5 / 6
औरंगजेब याचा 1707 मध्ये 88 व्या वर्षी वृद्ध झाल्याने अहमदनगर येथे मृत्यू झाला. तर नंतर त्याच्या गुरूची झैनुद्दीन सिराजी यांची खुलताबाद येथे कबर होती. त्यामुळे त्याची इच्छा म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे.

औरंगजेब याचा 1707 मध्ये 88 व्या वर्षी वृद्ध झाल्याने अहमदनगर येथे मृत्यू झाला. तर नंतर त्याच्या गुरूची झैनुद्दीन सिराजी यांची खुलताबाद येथे कबर होती. त्यामुळे त्याची इच्छा म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे.

6 / 6
Follow Us
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.