AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात चप्पल-बूट काढल्याने काय होते? 99 टक्के लोकांना माहिती नाही हे धक्कादायक सत्य

घरात चप्पल-बूट काढण्यामागे फेंगशुई आणि आरोग्य या दोन्ही कारणांचा समावेश आहे. फेंगशुईनुसार, बाहेरची नकारात्मक ऊर्जा घरात येण्यापासून रोखण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. तसेच, बाहेरचे कीटक आणि धूळ घरात आणण्यापासूनही हे आपले रक्षण करते.

| Updated on: Jul 04, 2025 | 7:43 PM
Share
आपण स्वत:च्या किंवा इतरांच्या घरात प्रवेश करताना चप्पल आणि बूट बाहेर काढतो. आपल्याला लहानपणापासूनच ती शिकवण दिली जाते. पण घरात चप्पल-बूट घालून जाण्यास मनाई का असते यामागचे कारण कोणीही आपल्याला सांगत नाही.

आपण स्वत:च्या किंवा इतरांच्या घरात प्रवेश करताना चप्पल आणि बूट बाहेर काढतो. आपल्याला लहानपणापासूनच ती शिकवण दिली जाते. पण घरात चप्पल-बूट घालून जाण्यास मनाई का असते यामागचे कारण कोणीही आपल्याला सांगत नाही.

1 / 8
आज आपण घरात प्रवेश करताना चप्पल आणि बूट बाहेर का काढावे, याबद्दलचे नेमकं कारण जाणून घेणार आहोत. 'टायो' या चीनच्या धार्मिक पुस्तकावर आधारित फेंगशुई टिप्स देण्यात आल्या आहेत.

आज आपण घरात प्रवेश करताना चप्पल आणि बूट बाहेर का काढावे, याबद्दलचे नेमकं कारण जाणून घेणार आहोत. 'टायो' या चीनच्या धार्मिक पुस्तकावर आधारित फेंगशुई टिप्स देण्यात आल्या आहेत.

2 / 8
आपण बाहेरुन येताना आपल्या बुटांसोबत धूळ, माती आणि नकारात्मक ऊर्जा घेऊन येतो, असे फेंगशुई सांगते. जर आपण बाहेरचे बूट-चप्पल घरात घेऊन आलो, तर ती नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. यामुळे घरातील वातावरण बिघडू शकते.

आपण बाहेरुन येताना आपल्या बुटांसोबत धूळ, माती आणि नकारात्मक ऊर्जा घेऊन येतो, असे फेंगशुई सांगते. जर आपण बाहेरचे बूट-चप्पल घरात घेऊन आलो, तर ती नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. यामुळे घरातील वातावरण बिघडू शकते.

3 / 8
चप्पल आणि बूट घरात काढल्याने तणाव वाढू शकतो. तसेच मानसिक अशांतता निर्माण होऊ शकते. त्यामुळे, घरात येण्यापूर्वीच बूट-चप्पल बाहेर काढणे आवश्यक आहे.

चप्पल आणि बूट घरात काढल्याने तणाव वाढू शकतो. तसेच मानसिक अशांतता निर्माण होऊ शकते. त्यामुळे, घरात येण्यापूर्वीच बूट-चप्पल बाहेर काढणे आवश्यक आहे.

4 / 8
घरात बूट-चप्पल घालून फिरल्यास बाहेरचे जंतू घरात येतात. ज्यामुळे आजार पसरण्याचा धोका असतो. म्हणूनच घरात बाहेरचे बूट न आणण्याचा सल्ला दिला जातो.

घरात बूट-चप्पल घालून फिरल्यास बाहेरचे जंतू घरात येतात. ज्यामुळे आजार पसरण्याचा धोका असतो. म्हणूनच घरात बाहेरचे बूट न आणण्याचा सल्ला दिला जातो.

5 / 8
घरातील वातावरण शांत आणि पवित्र असते. हे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक ठेवण्यासाठी, बाहेरची दूषित हवा आणि घाण घरात येऊ नये याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

घरातील वातावरण शांत आणि पवित्र असते. हे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक ठेवण्यासाठी, बाहेरची दूषित हवा आणि घाण घरात येऊ नये याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

6 / 8
फेंगशुई टिप्सनुसार घरासाठी आणि बाहेर जाण्यासाठी वापरले जाणारे बूट-चप्पल कायम वेगळे ठेवावेत. बाहेरचे बूट-चप्पल घरात येण्यापूर्वी काढले पाहिजेत, तर घरातले बूट-चप्पल घराबाहेर कधीही नेऊ नयेत.

फेंगशुई टिप्सनुसार घरासाठी आणि बाहेर जाण्यासाठी वापरले जाणारे बूट-चप्पल कायम वेगळे ठेवावेत. बाहेरचे बूट-चप्पल घरात येण्यापूर्वी काढले पाहिजेत, तर घरातले बूट-चप्पल घराबाहेर कधीही नेऊ नयेत.

7 / 8
घरात चप्पल-बूट काढल्याने काय होते? 99 टक्के लोकांना माहिती नाही हे धक्कादायक सत्य

8 / 8
Follow Us
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय.
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर...
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर....
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?.
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव.
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?.
खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 3 मंत्री, म्हणून अशोक खरातचा एन्काऊंटर?
खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 3 मंत्री, म्हणून अशोक खरातचा एन्काऊंटर?.
दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला....
दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला.....
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.