AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रेन शेवटच्या स्थानकात आल्यावर गॅस सोडल्यासारखा आवाज का येतो? जाणून घ्या कारण

रेल्वे स्टेशनवर थांबलेल्या ट्रेनचं इंजिन सतत सुरू असण्यामागे सुरक्षितता आणि कार्यक्षमता ही प्रमुख कारणे आहेत. इंजिन बंद केल्यास ब्रेक प्रेशर कमी होऊन धोका निर्माण होतो.

| Updated on: May 15, 2025 | 11:15 PM
Share
आपण रेल्वे स्टेशनवर गेल्यावर अनेकदा पाहतो की, ट्रेन थांबलेली असताना किंवा सुटायला वेळ असला तरीदेखील रेल्वेचे इंजिन सतत सुरूच असतं. असं का असा प्रश्न अनेकांना पडतो. पण आज आपण यामागचे नेमके कारण समजून घेणार आहोत.

आपण रेल्वे स्टेशनवर गेल्यावर अनेकदा पाहतो की, ट्रेन थांबलेली असताना किंवा सुटायला वेळ असला तरीदेखील रेल्वेचे इंजिन सतत सुरूच असतं. असं का असा प्रश्न अनेकांना पडतो. पण आज आपण यामागचे नेमके कारण समजून घेणार आहोत.

1 / 9
डिझेलवर चालणाऱ्या या रेल्वे इंजिनाला बंद का केलं जात नाही? यामागे काही महत्त्वाची कारणं आज आपण समजून घेणार आहोत. जेव्हा ट्रेन शेवटच्या स्थानकावर येते आणि थांबते, त्यावेळी तुम्हाला गॅस सोडल्यासारखा आवाज येतो. हा आवाज ट्रेन थांबल्यावर इंजिनच्या ब्रेक प्रेशरच्या रिलीजचा असतो.

डिझेलवर चालणाऱ्या या रेल्वे इंजिनाला बंद का केलं जात नाही? यामागे काही महत्त्वाची कारणं आज आपण समजून घेणार आहोत. जेव्हा ट्रेन शेवटच्या स्थानकावर येते आणि थांबते, त्यावेळी तुम्हाला गॅस सोडल्यासारखा आवाज येतो. हा आवाज ट्रेन थांबल्यावर इंजिनच्या ब्रेक प्रेशरच्या रिलीजचा असतो.

2 / 9
हे प्रेशर पुन्हा तयार व्हायला वेळ लागतो. ट्रेनला थांबवण्यासाठी एका विशिष्ट दाबाची गरज असते. जेव्हा इंजिन बंद केले जाते, तेव्हा हे प्रेशर कमी होतं. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळेच सुरक्षिततेच्या कारणास्तव थांबलेल्या ट्रेनचं इंजिन सुरू ठेवणं आवश्यक असतं.

हे प्रेशर पुन्हा तयार व्हायला वेळ लागतो. ट्रेनला थांबवण्यासाठी एका विशिष्ट दाबाची गरज असते. जेव्हा इंजिन बंद केले जाते, तेव्हा हे प्रेशर कमी होतं. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळेच सुरक्षिततेच्या कारणास्तव थांबलेल्या ट्रेनचं इंजिन सुरू ठेवणं आवश्यक असतं.

3 / 9
डिझेल इंजिनची सिस्टीम खूप किचकट असते. हे मोठं युनिट असतं, ज्यात 16 सिलेंडरचं इंजिन असतं. पेट्रोल इंजिनमध्ये स्पार्क प्लगसारखं बाहेरील इग्निशन एजंट असतं, पण डिझेल इंजिन कंप्रेशन इग्निशनवर काम करतं.

डिझेल इंजिनची सिस्टीम खूप किचकट असते. हे मोठं युनिट असतं, ज्यात 16 सिलेंडरचं इंजिन असतं. पेट्रोल इंजिनमध्ये स्पार्क प्लगसारखं बाहेरील इग्निशन एजंट असतं, पण डिझेल इंजिन कंप्रेशन इग्निशनवर काम करतं.

4 / 9
त्यामुळे जेव्हा डिझेल इंजिन सुरू केलं जातं, तेव्हा त्याला ऑप्टिमल वर्किंग टेम्प्रेचरची गरज असते. जे हवा आणि इंधनाच्या कंप्रेशनमुळे तयार होतं. इंजिन पूर्णपणे थंड झाल्यावर ते पुन्हा सुरू करण्यासाठी जास्त वेळ आणि ऊर्जा लागते.

त्यामुळे जेव्हा डिझेल इंजिन सुरू केलं जातं, तेव्हा त्याला ऑप्टिमल वर्किंग टेम्प्रेचरची गरज असते. जे हवा आणि इंधनाच्या कंप्रेशनमुळे तयार होतं. इंजिन पूर्णपणे थंड झाल्यावर ते पुन्हा सुरू करण्यासाठी जास्त वेळ आणि ऊर्जा लागते.

5 / 9
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिझेल इंजिन सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधनाची गरज भासते. दुसरीकडे, स्टेशनवर उभं असतानाही इंजिन सुरू असल्यामुळे इंधनाचा वापर होत राहतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिझेल इंजिन सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधनाची गरज भासते. दुसरीकडे, स्टेशनवर उभं असतानाही इंजिन सुरू असल्यामुळे इंधनाचा वापर होत राहतो.

6 / 9
ट्रेन शेवटच्या स्थानकात आल्यावर गॅस सोडल्यासारखा आवाज का येतो? जाणून घ्या कारण

7 / 9

इंधनाचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी आता हळूहळू डिझेल इंजिन बंद केले जात आहेत. आता या जागी इलेक्ट्रिक इंजिनचा वापर वाढत आहे.

इंधनाचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी आता हळूहळू डिझेल इंजिन बंद केले जात आहेत. आता या जागी इलेक्ट्रिक इंजिनचा वापर वाढत आहे.

8 / 9
म्हणूनच रेल्वे स्टेशनवर थांबलेली ट्रेन आणि तिचं इंजिन सुरू असण्यामागे ही सर्व कारण आहे. ही कारणे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. भविष्यात मात्र, इलेक्ट्रिक इंजिनच्या वाढत्या वापरामुळे हे चित्र बदलू शकतं.

म्हणूनच रेल्वे स्टेशनवर थांबलेली ट्रेन आणि तिचं इंजिन सुरू असण्यामागे ही सर्व कारण आहे. ही कारणे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. भविष्यात मात्र, इलेक्ट्रिक इंजिनच्या वाढत्या वापरामुळे हे चित्र बदलू शकतं.

9 / 9
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.