AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाखो लोक थरथर कापले, जीवितहानी आणि…, जगातील 5 सर्वात भयानक भूकंप!

30 जुलै रोजी रशियाच्या पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पात ८.८ तीव्रतेचा भूकंप झाला. १९५२ नंतरचा हा सर्वात धोकादायक भूकंप असल्याचे म्हटले जात आहे. या भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामी आली आणि अमेरिकेत त्सुनामीचा इशारा देण्यात आला. जाणून घेऊ जगातील पाच सर्वात मोठ्या आणि सर्वात विनाशकारी भूकंपांबद्दल ज्यांनी लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले.

| Updated on: Aug 02, 2025 | 3:03 PM
Share
चिलीमध्ये १९६० मध्ये झालेला वाल्दिव्हिया भूकंप हा पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली भूकंप मानला जातो. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ९.५ होती. भूकंपामुळे चिली हादरली आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीने हवाई, जपान आणि फिलीपिन्समध्ये विनाश घडवून आणला. सुमारे ५,७०० लोक मृत्युमुखी पडले आणि लाखो लोक बेघर झाले.

चिलीमध्ये १९६० मध्ये झालेला वाल्दिव्हिया भूकंप हा पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली भूकंप मानला जातो. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ९.५ होती. भूकंपामुळे चिली हादरली आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीने हवाई, जपान आणि फिलीपिन्समध्ये विनाश घडवून आणला. सुमारे ५,७०० लोक मृत्युमुखी पडले आणि लाखो लोक बेघर झाले.

1 / 5
१९६४ मध्ये अमेरिकेतील अलास्का येथे दुसरा सर्वात मोठा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ९.३ होती. या भूकंपामुळे ३५ फूट उंच त्सुनामी लाटा निर्माण झाल्या, ज्यामुळे किनारी भागात हाहाकार माजला. या भूकंपात १३९ जणांचा मृत्यू झाला.

१९६४ मध्ये अमेरिकेतील अलास्का येथे दुसरा सर्वात मोठा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ९.३ होती. या भूकंपामुळे ३५ फूट उंच त्सुनामी लाटा निर्माण झाल्या, ज्यामुळे किनारी भागात हाहाकार माजला. या भूकंपात १३९ जणांचा मृत्यू झाला.

2 / 5
२००४ मध्ये, इंडोनेशियातील सुमात्रात ९.१ तीव्रतेचा भूकंप आला आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे अनेक देश उद्ध्वस्त झाले. या नैसर्गिक आपत्तीत इंडोनेशियात १,६८,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ही जगातील सर्वात घातक नैसर्गिक आपत्तींपैकी एक होती.

२००४ मध्ये, इंडोनेशियातील सुमात्रात ९.१ तीव्रतेचा भूकंप आला आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे अनेक देश उद्ध्वस्त झाले. या नैसर्गिक आपत्तीत इंडोनेशियात १,६८,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ही जगातील सर्वात घातक नैसर्गिक आपत्तींपैकी एक होती.

3 / 5
२०११ मध्ये जपानमधील तोहोकू येथे भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ९.१ होती. या आपत्तीत सुमारे १९,७५० लोक मृत्युमुखी पडले. दुसरे म्हणजे, १ लाखांहून अधिक लोकांना त्यांची घरे सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावे लागले.

२०११ मध्ये जपानमधील तोहोकू येथे भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ९.१ होती. या आपत्तीत सुमारे १९,७५० लोक मृत्युमुखी पडले. दुसरे म्हणजे, १ लाखांहून अधिक लोकांना त्यांची घरे सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावे लागले.

4 / 5
१९५२ मध्ये रशियातील कामचटका शहरात पाचवा भूकंप झाला. हा जगातील पहिला ९.० तीव्रतेचा भूकंप होता. या काळात त्सुनामी आली आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली.

१९५२ मध्ये रशियातील कामचटका शहरात पाचवा भूकंप झाला. हा जगातील पहिला ९.० तीव्रतेचा भूकंप होता. या काळात त्सुनामी आली आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली.

5 / 5
Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.