AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंदांच्या विचारांमुळे मिळेल नवीन दिशा, वाचा त्यांचे प्रेरणादायी विचार !

स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी, 1863 रोजी कोलकातामध्ये झाला होता.स्वामी विवेकानंद यांनी जगात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे विचार आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. विवेकानंद यांनी अत्यंत कमी वयात अध्यात्मिक शिखर गाठले होते. 4 जुलै रोजी स्वामी विवेकानंद यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले जाते. आपल्या विचारातून त्यांनी तरुण पिढीला जगण्याचा नवा मार्ग दिला. जाणून घेऊया त्यांचे प्रेरणादायी विचार ..

| Updated on: Jul 04, 2024 | 1:00 PM
Share
अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत तो मिळतो तोपर्यंत शिकत राहा

अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत तो मिळतो तोपर्यंत शिकत राहा

1 / 6
उठा जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष्य प्राप्त करत नाही तोपर्यंत थांबू नका.

उठा जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष्य प्राप्त करत नाही तोपर्यंत थांबू नका.

2 / 6
चिंतन करा, चिंता नाही , नव्या विचारांना जन्म द्या.

चिंतन करा, चिंता नाही , नव्या विचारांना जन्म द्या.

3 / 6
पवित्र, धैर्य आणि दृढता, या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत.

पवित्र, धैर्य आणि दृढता, या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत.

4 / 6
मनुष्यसेवा हीच देवाची सेवा आहे.

मनुष्यसेवा हीच देवाची सेवा आहे.

5 / 6
दिवसातून कमीतकमी एकदा स्वतःशी नक्की बोला. नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्तीसोबतची बैठक गमावाल.

दिवसातून कमीतकमी एकदा स्वतःशी नक्की बोला. नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्तीसोबतची बैठक गमावाल.

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.