AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या सवयी आत्मसात करा, घरात भरभराट होईल, कधीही धन-धान्याची कमतरता भासणार नाही

आचार्य चाणक्य एक कुशल रणनीतिकार, अर्थशास्त्रज्ञ आणि बुद्धिमान व्यक्ती होते. त्यांनी आयुष्यात अनेक पुस्तके आणि ग्रंथ लिहीले. बुद्धिमत्ता आणि खोल समज यामुळे त्यांना कौटिल्य देखील म्हटले जाते. चाणक्य तक्षशिला येथे शिक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या चाणक्य नीति हा ग्रंथ अजूनही लोकांना योग्य मार्ग दाखवण्याचे काम करते.

Chanakya Niti : या सवयी आत्मसात करा, घरात भरभराट होईल, कधीही धन-धान्याची कमतरता भासणार नाही
CHANAKYA-NITI
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Oct 04, 2021 | 7:15 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य एक कुशल रणनीतिकार, अर्थशास्त्रज्ञ आणि बुद्धिमान व्यक्ती होते. त्यांनी आयुष्यात अनेक पुस्तके आणि ग्रंथ लिहीले. बुद्धिमत्ता आणि खोल समज यामुळे त्यांना कौटिल्य देखील म्हटले जाते. चाणक्य तक्षशिला येथे शिक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या चाणक्य नीति हा ग्रंथ अजूनही लोकांना योग्य मार्ग दाखवण्याचे काम करते.

जर एखाद्या व्यक्तीने आचार्य चाणक्या यांनी दिलेल्या धोरणांचे योग्य प्रकारे पालन केले तर त्यांचे सर्व त्रास दूर होतात आणि त्याला जीवनात यश मिळते. चाणक्यने आपले अनुभव आणि जीवनातील सर्व पैलूंबद्दल नीतिशास्त्रात लिहिले आहे. त्यांनी नीतिशास्त्रात अशा धोरणांबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे घरात देवी लक्ष्मी निवास करते.

बुद्धीमान व्यक्तीचा आदर करा

आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या घरात ज्ञानाचा आदर केला जातो, तेथे देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते. योग्य व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गाचे अनुसरण करण्यास प्रेरित करते ज्यामुळे तुम्हाला जीवनात यश मिळते. चाणक्य यांच्या मते, मूर्ख व्यक्तीकडून तुमची स्तुती ऐकण्याऐवजी, एखाद्या ज्ञानी व्यक्तीकडून फटकार ऐकणे फायदेशीर आहे. एखाद्याने नेहमी बुद्धीमान व्यक्तींच्या सहवासात राहावे आणि त्यांचा आदर करावा.

अन्नाचा आदर

चाणक्य म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने अन्नाचा आदर केला पाहिजे. जर तुमच्या घरात अन्नाचा भांडार असेल तर ते व्यवस्थित ठेवले पाहिजे. अशा घरांमध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. चाणक्यांच्या मते, जे लोक अन्नाचा आदर करतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मीची कधीही कमतरता नसते. असे मानले जाते की जे लोक अन्नाचा आदर करत नाहीत त्यांच्यासोबत देवी लक्ष्मी कधीही राहत नाही.

पती-पत्नीमधील प्रेम

आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या घरात प्रेम आणि आनंद राहतो, तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो. जिथे नात्यांमध्ये एकमेकांबद्दल आदर आहे, तिथे आनंद आणि समृद्धी राहाते. ज्या घरात पती-पत्नीमध्ये भांडण होते तिथे गरिबीचे वास्तव्य असते. म्हणूनच घरातील सदस्यांचे एकमेकांवर प्रेम असले पाहिजे असे शास्त्रात सांगितले गेले आहे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | नात्यांची वीण घट्ट राहण्यासाठी आचार्य चाणक्यांनी सांगितलेली ‘ही’ गोष्ट कधीच विसरु नका!

Chanakya Niti : या 3 प्रकारच्या व्यक्तींची मदत कधीही करु नये, अन्यथा तुम्ही अडचणीत पडू शकता

Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह.

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश