AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: यशस्वी व्हायचंय! चाणक्यांनी सांगितलेल्या या चार सवयी अंगी बाळगाच

निती शास्त्रात आचार्य चाणक्य यांनी सफलता मिळवण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आहेत ते.

| Edited By: | Updated on: May 24, 2022 | 5:10 PM
Share
ज्या घरांमध्ये अन्नाचा साठा कधीच संपत नाही, जिथे स्त्रियांचा आदर केला जातो, पती-पत्नी एकमेकांसोबत प्रेमाने राहतात, तिथे लक्ष्मी मातेचा वास सदैव असतो. त्या घरात नेहमी तिजोरी भरलेला असतो.

ज्या घरांमध्ये अन्नाचा साठा कधीच संपत नाही, जिथे स्त्रियांचा आदर केला जातो, पती-पत्नी एकमेकांसोबत प्रेमाने राहतात, तिथे लक्ष्मी मातेचा वास सदैव असतो. त्या घरात नेहमी तिजोरी भरलेला असतो.

1 / 5
अपयशाची भीती मनातून काढून टाका - आचार्य चाणक्य यांच्या मते कोणतंही काम सुरू केल्यानंतर अपयशी होण्याला घाबरलं नाही पाहिजे. अपयश तुम्हाला तुमच्या चुकांचा आभास करते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश हे तुम्ही शिकण्याचा प्रयत्न कराताय याची प्रक्रिया आहे. त्यामुळे अपयशातून तुमच्या चुकां सुधारा आणि पुन्हा प्रयत्न करा.

अपयशाची भीती मनातून काढून टाका - आचार्य चाणक्य यांच्या मते कोणतंही काम सुरू केल्यानंतर अपयशी होण्याला घाबरलं नाही पाहिजे. अपयश तुम्हाला तुमच्या चुकांचा आभास करते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश हे तुम्ही शिकण्याचा प्रयत्न कराताय याची प्रक्रिया आहे. त्यामुळे अपयशातून तुमच्या चुकां सुधारा आणि पुन्हा प्रयत्न करा.

2 / 5
 पैसे, धनसंपत्ती कमाविण्यासाठी कधीच अधर्माचा वापर करू नका. चुकीच्या मार्गाचा वापर करू नका. चुकीच्या मार्गाने तुम्हाला झटपच पैसे मिळतील ही पण ते टिकणार नाहीत. एक ना एक दिवस तुम्ही अशा संकंटात याल. जे सर्व पैसे संपवून टाकेल. त्यामुळे मेहनतीने पैसे कमवा.

पैसे, धनसंपत्ती कमाविण्यासाठी कधीच अधर्माचा वापर करू नका. चुकीच्या मार्गाचा वापर करू नका. चुकीच्या मार्गाने तुम्हाला झटपच पैसे मिळतील ही पण ते टिकणार नाहीत. एक ना एक दिवस तुम्ही अशा संकंटात याल. जे सर्व पैसे संपवून टाकेल. त्यामुळे मेहनतीने पैसे कमवा.

3 / 5
आळस कमी करा - आळस हा मनुष्याचा शत्रु आहे. आळस यश मिळविण्याच्या मार्गातील सर्वात मोठी बाधा आहे. त्यामुळे आळसाचा पूर्णपणे त्याग करा. जर ध्येत गाठायचं आहे तर स्वत:साठी काही नियम तयार करा. त्यानियमाचं न चुकता पालन करा. आळशी व्यक्ती फक्त वेळ ठकलायचं काम करत असतात. आशाने ते कधीच आपलं ध्येय कधीच गाठू शकत नाही. आळसामुळे ते ध्येय गाठायचा प्रयत्न ही करत नाहीत. प्रयत्न नाही केले तर ध्येय कसं गाठणार हेच त्यांच्या लक्षात येत नाही.

आळस कमी करा - आळस हा मनुष्याचा शत्रु आहे. आळस यश मिळविण्याच्या मार्गातील सर्वात मोठी बाधा आहे. त्यामुळे आळसाचा पूर्णपणे त्याग करा. जर ध्येत गाठायचं आहे तर स्वत:साठी काही नियम तयार करा. त्यानियमाचं न चुकता पालन करा. आळशी व्यक्ती फक्त वेळ ठकलायचं काम करत असतात. आशाने ते कधीच आपलं ध्येय कधीच गाठू शकत नाही. आळसामुळे ते ध्येय गाठायचा प्रयत्न ही करत नाहीत. प्रयत्न नाही केले तर ध्येय कसं गाठणार हेच त्यांच्या लक्षात येत नाही.

4 / 5
राग कमी करा - रागिट लोक स्वत: साठी जास्त समस्या निर्माण करतात. असे लोक रागात अनेक वेळा चुकीचा निर्णय घेतात. त्याने ते समोर असलेल्या संधी पण गमावून बसतात. त्यामुळे राग त्याग करावा.

राग कमी करा - रागिट लोक स्वत: साठी जास्त समस्या निर्माण करतात. असे लोक रागात अनेक वेळा चुकीचा निर्णय घेतात. त्याने ते समोर असलेल्या संधी पण गमावून बसतात. त्यामुळे राग त्याग करावा.

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.