AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: यशस्वी व्हायचंय! चाणक्यांनी सांगितलेल्या या चार सवयी अंगी बाळगाच

निती शास्त्रात आचार्य चाणक्य यांनी सफलता मिळवण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आहेत ते.

| Edited By: | Updated on: May 24, 2022 | 5:10 PM
Share
ज्या घरांमध्ये अन्नाचा साठा कधीच संपत नाही, जिथे स्त्रियांचा आदर केला जातो, पती-पत्नी एकमेकांसोबत प्रेमाने राहतात, तिथे लक्ष्मी मातेचा वास सदैव असतो. त्या घरात नेहमी तिजोरी भरलेला असतो.

ज्या घरांमध्ये अन्नाचा साठा कधीच संपत नाही, जिथे स्त्रियांचा आदर केला जातो, पती-पत्नी एकमेकांसोबत प्रेमाने राहतात, तिथे लक्ष्मी मातेचा वास सदैव असतो. त्या घरात नेहमी तिजोरी भरलेला असतो.

1 / 5
अपयशाची भीती मनातून काढून टाका - आचार्य चाणक्य यांच्या मते कोणतंही काम सुरू केल्यानंतर अपयशी होण्याला घाबरलं नाही पाहिजे. अपयश तुम्हाला तुमच्या चुकांचा आभास करते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश हे तुम्ही शिकण्याचा प्रयत्न कराताय याची प्रक्रिया आहे. त्यामुळे अपयशातून तुमच्या चुकां सुधारा आणि पुन्हा प्रयत्न करा.

अपयशाची भीती मनातून काढून टाका - आचार्य चाणक्य यांच्या मते कोणतंही काम सुरू केल्यानंतर अपयशी होण्याला घाबरलं नाही पाहिजे. अपयश तुम्हाला तुमच्या चुकांचा आभास करते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश हे तुम्ही शिकण्याचा प्रयत्न कराताय याची प्रक्रिया आहे. त्यामुळे अपयशातून तुमच्या चुकां सुधारा आणि पुन्हा प्रयत्न करा.

2 / 5
 पैसे, धनसंपत्ती कमाविण्यासाठी कधीच अधर्माचा वापर करू नका. चुकीच्या मार्गाचा वापर करू नका. चुकीच्या मार्गाने तुम्हाला झटपच पैसे मिळतील ही पण ते टिकणार नाहीत. एक ना एक दिवस तुम्ही अशा संकंटात याल. जे सर्व पैसे संपवून टाकेल. त्यामुळे मेहनतीने पैसे कमवा.

पैसे, धनसंपत्ती कमाविण्यासाठी कधीच अधर्माचा वापर करू नका. चुकीच्या मार्गाचा वापर करू नका. चुकीच्या मार्गाने तुम्हाला झटपच पैसे मिळतील ही पण ते टिकणार नाहीत. एक ना एक दिवस तुम्ही अशा संकंटात याल. जे सर्व पैसे संपवून टाकेल. त्यामुळे मेहनतीने पैसे कमवा.

3 / 5
आळस कमी करा - आळस हा मनुष्याचा शत्रु आहे. आळस यश मिळविण्याच्या मार्गातील सर्वात मोठी बाधा आहे. त्यामुळे आळसाचा पूर्णपणे त्याग करा. जर ध्येत गाठायचं आहे तर स्वत:साठी काही नियम तयार करा. त्यानियमाचं न चुकता पालन करा. आळशी व्यक्ती फक्त वेळ ठकलायचं काम करत असतात. आशाने ते कधीच आपलं ध्येय कधीच गाठू शकत नाही. आळसामुळे ते ध्येय गाठायचा प्रयत्न ही करत नाहीत. प्रयत्न नाही केले तर ध्येय कसं गाठणार हेच त्यांच्या लक्षात येत नाही.

आळस कमी करा - आळस हा मनुष्याचा शत्रु आहे. आळस यश मिळविण्याच्या मार्गातील सर्वात मोठी बाधा आहे. त्यामुळे आळसाचा पूर्णपणे त्याग करा. जर ध्येत गाठायचं आहे तर स्वत:साठी काही नियम तयार करा. त्यानियमाचं न चुकता पालन करा. आळशी व्यक्ती फक्त वेळ ठकलायचं काम करत असतात. आशाने ते कधीच आपलं ध्येय कधीच गाठू शकत नाही. आळसामुळे ते ध्येय गाठायचा प्रयत्न ही करत नाहीत. प्रयत्न नाही केले तर ध्येय कसं गाठणार हेच त्यांच्या लक्षात येत नाही.

4 / 5
राग कमी करा - रागिट लोक स्वत: साठी जास्त समस्या निर्माण करतात. असे लोक रागात अनेक वेळा चुकीचा निर्णय घेतात. त्याने ते समोर असलेल्या संधी पण गमावून बसतात. त्यामुळे राग त्याग करावा.

राग कमी करा - रागिट लोक स्वत: साठी जास्त समस्या निर्माण करतात. असे लोक रागात अनेक वेळा चुकीचा निर्णय घेतात. त्याने ते समोर असलेल्या संधी पण गमावून बसतात. त्यामुळे राग त्याग करावा.

5 / 5
Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.