AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्हणून महिलांनी नारळ फोडणे अशुभ मानले जाते? शास्त्र काय सांगतं?

पूजा असो किंवा कोणतेही शुभ कार्य नारळ वाहणे किंवा फोडणे हे महत्त्वाचे मानले जाते. त्याशिवाय कोणतेही कार्य अपूर्णच. पण हिंदू श्रद्धेनुसार महिला नारळ फोडू शकत नाहीत. यामागे नक्की काय कारण आहे जाणून घेऊयात.

| Updated on: Jul 19, 2025 | 6:39 PM
Share
 हिंदू धर्मात कोणत्याही पूजेमध्ये नारळ अर्पण करणे खूप महत्वाचे मानले जाते.नारळाला श्रीफळ असेही म्हणतात. प्रत्येक धार्मिक विधीमध्ये नारळ अनिवार्य असते. नारळ हे एक असे फळ आहे जे खूप पवित्र मानले जाते. देवाला नारळ अर्पण करणे शुभ मानले जाते.

हिंदू धर्मात कोणत्याही पूजेमध्ये नारळ अर्पण करणे खूप महत्वाचे मानले जाते.नारळाला श्रीफळ असेही म्हणतात. प्रत्येक धार्मिक विधीमध्ये नारळ अनिवार्य असते. नारळ हे एक असे फळ आहे जे खूप पवित्र मानले जाते. देवाला नारळ अर्पण करणे शुभ मानले जाते.

1 / 8
कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडून केली जाते. ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे.

कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडून केली जाते. ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे.

2 / 8
पण हिंदू श्रद्धेनुसार महिला नारळ फोडू शकत नाही. महिलांनी नारळ का फोडू नये? त्यामागील कारण काय आहे? जाणून घेऊयात.

पण हिंदू श्रद्धेनुसार महिला नारळ फोडू शकत नाही. महिलांनी नारळ का फोडू नये? त्यामागील कारण काय आहे? जाणून घेऊयात.

3 / 8
असे मानले जाते की त्रिदेव नारळात राहतात. नारळाच्या वरच्या भागावरील तीन डोळे हे भगवान शिवाच्या त्रिनेत्राचे प्रतीक आहेत. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी नारळाचे झाड आणि कामधेनू पृथ्वीवर आणले. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात.

असे मानले जाते की त्रिदेव नारळात राहतात. नारळाच्या वरच्या भागावरील तीन डोळे हे भगवान शिवाच्या त्रिनेत्राचे प्रतीक आहेत. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी नारळाचे झाड आणि कामधेनू पृथ्वीवर आणले. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात.

4 / 8
म्हणून महिलांनी नारळ फोडणे अशुभ मानले जाते? शास्त्र काय सांगतं?

5 / 8
शास्त्रांमध्ये असेही नमूद आहे की पृथ्वीवर पहिल्यांदाच भगवान विष्णूने देवी लक्ष्मीसोबत फळाच्या स्वरूपात नारळ पाठवला.  नारळाला एक बीज मानले जाते आणि शास्त्रांनुसार, नारळ फोडणे म्हणजे बीज फोडण्यासारखे आहे.

शास्त्रांमध्ये असेही नमूद आहे की पृथ्वीवर पहिल्यांदाच भगवान विष्णूने देवी लक्ष्मीसोबत फळाच्या स्वरूपात नारळ पाठवला. नारळाला एक बीज मानले जाते आणि शास्त्रांनुसार, नारळ फोडणे म्हणजे बीज फोडण्यासारखे आहे.

6 / 8
जेव्हा मूल आईच्या गर्भात असते तेव्हा सुरुवातीला ते बीजासारखे असते. महिला मुलांना जन्म देतात. असे मानले जाते की त्या बीजाच्या रूपात मुलांना जन्म देतात. म्हणूनच महिलांनी कधीही नारळ फोडू नये. असे मानले जाते

जेव्हा मूल आईच्या गर्भात असते तेव्हा सुरुवातीला ते बीजासारखे असते. महिला मुलांना जन्म देतात. असे मानले जाते की त्या बीजाच्या रूपात मुलांना जन्म देतात. म्हणूनच महिलांनी कधीही नारळ फोडू नये. असे मानले जाते

7 / 8
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

8 / 8
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.