AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | भरपूर पैसा, सुखी आयुष्याच्या शोधात आहात, मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी कधी विसरु नका

आचार्य चाणक्य यांनी आपल्या आयुष्यात अनेक समस्या पाहिल्या, पण या समस्यांतून त्यांनी नेहमी मार्ग काढला. आपले अनुभव इतरांना ही कळावे म्हणून त्यांनी चाणक्य नीती लिहून ठेवली. यामध्ये त्यांनी आयुष्याचे सार सांगितले आहे.

| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 10:28 AM
Share
आचार्य चाणक्य यांनी आपल्या आयुष्यात अनेक समस्या पाहिल्या, पण या समस्यांतून त्यांनी नेहमी मार्ग काढला. आपले अनुभव इतरांना ही कळावे म्हणून त्यांनी चाणक्य नीती लिहून ठेवली. यामध्ये त्यांनी आयुष्याचे सार सांगितले आहे. जर तुम्हाला चांगले आयुष्य हवे असेल तर तुम्हा चाणक्यनीतीला आत्मसात करु शकता.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या आयुष्यात अनेक समस्या पाहिल्या, पण या समस्यांतून त्यांनी नेहमी मार्ग काढला. आपले अनुभव इतरांना ही कळावे म्हणून त्यांनी चाणक्य नीती लिहून ठेवली. यामध्ये त्यांनी आयुष्याचे सार सांगितले आहे. जर तुम्हाला चांगले आयुष्य हवे असेल तर तुम्हा चाणक्यनीतीला आत्मसात करु शकता.

1 / 6
कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी सल्ला घेणे आवश्यक असते. कोणतीही गोष्ट विचारपुर्वक केल्याने भविष्यातील चुका टाळता येतात. याच गोष्टीमुळे आपल्या शत्रूची कमतरता पाहता येते. त्यामुळे आपल्या लवकर यश मिळते.

कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी सल्ला घेणे आवश्यक असते. कोणतीही गोष्ट विचारपुर्वक केल्याने भविष्यातील चुका टाळता येतात. याच गोष्टीमुळे आपल्या शत्रूची कमतरता पाहता येते. त्यामुळे आपल्या लवकर यश मिळते.

2 / 6
जे मनापासून मेहनत करतात त्यांना यश मिळतेच या गोष्टीवर आचार्य चाणक्यांचा पूर्ण विश्वास होता. जो माणूस कठोर परिश्रम घेत नाही तो कधीच प्रगती करु शकत नाही.

जे मनापासून मेहनत करतात त्यांना यश मिळतेच या गोष्टीवर आचार्य चाणक्यांचा पूर्ण विश्वास होता. जो माणूस कठोर परिश्रम घेत नाही तो कधीच प्रगती करु शकत नाही.

3 / 6
जो व्यक्ती आपल्या देवांचे स्मरण करतो. त्याच्या कडून कोणतेच पाप होऊ शकत नाही. अशा व्यक्तींना चांगल्या वाई़ट गोष्टींची चांगली जाण असते.

जो व्यक्ती आपल्या देवांचे स्मरण करतो. त्याच्या कडून कोणतेच पाप होऊ शकत नाही. अशा व्यक्तींना चांगल्या वाई़ट गोष्टींची चांगली जाण असते.

4 / 6
आपल्या उणिवा कोणाला न सांगणारा व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जातो. यामध्ये आपल्या घरातील संपत्ती,धन, अपमान, चिंता या गोष्टींचा समावेश आहे. कोणतेही काम सुरू करताना अपयशाची भीती न बाळगता काम करावे. या गोष्टीमुळेच तुम्हाला लवकर यश मिळते.

आपल्या उणिवा कोणाला न सांगणारा व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जातो. यामध्ये आपल्या घरातील संपत्ती,धन, अपमान, चिंता या गोष्टींचा समावेश आहे. कोणतेही काम सुरू करताना अपयशाची भीती न बाळगता काम करावे. या गोष्टीमुळेच तुम्हाला लवकर यश मिळते.

5 / 6
 जे लोक नेहमी नकारात्मक विचार करतात, अशा लोकांना मदत करण्यात आपला वेळ वाया घालवू नका कारण असे लोक आपले प्रयत्न सोडून देतात आणि स्वतःला किंवा परिस्थितीला दोष देऊन पुन्हा पुन्हा निराश होतात.

जे लोक नेहमी नकारात्मक विचार करतात, अशा लोकांना मदत करण्यात आपला वेळ वाया घालवू नका कारण असे लोक आपले प्रयत्न सोडून देतात आणि स्वतःला किंवा परिस्थितीला दोष देऊन पुन्हा पुन्हा निराश होतात.

6 / 6
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.