AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2023 : भारताच्या या राज्यात साजरी केली जात नाही दिवाळी, कारणही खासच

दक्षिणेत, ओणम हा सण राजा बळीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी राजा बळी आपल्या लोकांना भेटायला येतो. म्हणूनच लोक आपली घरे फुलांनी सजवतात. फुलांची रांगोळी काढावी.

| Updated on: Nov 08, 2023 | 11:24 AM
Share
देशभरातील लोकं दिवाळीची तयारी महिनाभर आधीच सुरू करतात. घराची रंगरंगोटी असो किंवा घराची सजावट, या सणाबद्दल एक वेगळीच उत्सुकता असते, पण भारतात असे एक राज्य आहे जिथे दिवाळी साजरी होत नाही, असे म्हटले तर तुमचा विश्वास बसणार नाही.

देशभरातील लोकं दिवाळीची तयारी महिनाभर आधीच सुरू करतात. घराची रंगरंगोटी असो किंवा घराची सजावट, या सणाबद्दल एक वेगळीच उत्सुकता असते, पण भारतात असे एक राज्य आहे जिथे दिवाळी साजरी होत नाही, असे म्हटले तर तुमचा विश्वास बसणार नाही.

1 / 5
14 वर्षांच्या वनवासानंतर प्रभू राम अयोध्येत परतले तेव्हा इथल्या लोकांनी तुपाचे दिवे लावले आणि तेव्हापासून दिवाळी साजरी केली जाते, पण भारतात असे एक राज्य आहे जिथे लोक दिवाळी साजरी करत नाहीत किंवा फार क्वचितच लोक हा सण साजरा करतात.

14 वर्षांच्या वनवासानंतर प्रभू राम अयोध्येत परतले तेव्हा इथल्या लोकांनी तुपाचे दिवे लावले आणि तेव्हापासून दिवाळी साजरी केली जाते, पण भारतात असे एक राज्य आहे जिथे लोक दिवाळी साजरी करत नाहीत किंवा फार क्वचितच लोक हा सण साजरा करतात.

2 / 5
आनंदाचा आणि दिव्यांचा सण दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी साजरी होणार असून यावेळी बाजारपेठांमध्येही गर्दी पाहायला मिळत आहे. सध्या कोणते राज्य आहे जेथे दिवाळी साजरी होत नाही याबद्दल जाणून घेऊया.

आनंदाचा आणि दिव्यांचा सण दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी साजरी होणार असून यावेळी बाजारपेठांमध्येही गर्दी पाहायला मिळत आहे. सध्या कोणते राज्य आहे जेथे दिवाळी साजरी होत नाही याबद्दल जाणून घेऊया.

3 / 5
तुम्ही जर उत्तर भारताचे रहिवासी असाल तर तुम्ही लहानपणापासून सगळीकडे दिवाळी साजरी करताना पाहिली असेल आणि तुम्ही स्वतःही दिवाळीबद्दल उत्साही असाल, पण दक्षिण भारतात दिवाळी हा सण साजरा केला जात नाही किंवा तो फार कमी ठिकाणी साजरा केला जातो.  मात्र एक राज्य असेही आहे

तुम्ही जर उत्तर भारताचे रहिवासी असाल तर तुम्ही लहानपणापासून सगळीकडे दिवाळी साजरी करताना पाहिली असेल आणि तुम्ही स्वतःही दिवाळीबद्दल उत्साही असाल, पण दक्षिण भारतात दिवाळी हा सण साजरा केला जात नाही किंवा तो फार कमी ठिकाणी साजरा केला जातो. मात्र एक राज्य असेही आहे

4 / 5
वास्तविक, दक्षिण भारतात दिवाळी साजरी न करण्यामागील पौराणिक समज अशी आहे की, राक्षसांचा राजा बाली याने संपूर्ण दक्षिण भारतावर राज्य केले आणि त्याने महाबलीपुरम ही राजधानी बनवली. राक्षस जात असूनही, राजा बळी खूप दानशूर होता आणि लोक त्याची पूजा करतात. असे मानले जाते की या दिवशी राजा बळीचा पराभव झाला होता आणि म्हणूनच केरळमध्ये दिवाळी साजरी केली जात नाही.

वास्तविक, दक्षिण भारतात दिवाळी साजरी न करण्यामागील पौराणिक समज अशी आहे की, राक्षसांचा राजा बाली याने संपूर्ण दक्षिण भारतावर राज्य केले आणि त्याने महाबलीपुरम ही राजधानी बनवली. राक्षस जात असूनही, राजा बळी खूप दानशूर होता आणि लोक त्याची पूजा करतात. असे मानले जाते की या दिवशी राजा बळीचा पराभव झाला होता आणि म्हणूनच केरळमध्ये दिवाळी साजरी केली जात नाही.

5 / 5
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.