AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोमवती अमावस्येला चुकूनही खाऊ नका हा पदार्थ, अन्यथा वाईट वेळ सुरू झालीच समजा

Somvati Amavasya : सोमवती अमावस्या ही पितरांना समर्पित असते, या खास दिवशी अनेक पथ्ये पाळावी लागतात. या दिवशी काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे, अन्यथा तुमच्या कुटुंबावर संकट येऊ शकते.

| Updated on: Jun 14, 2026 | 5:28 PM
Share
सोमवार, 15 जून रोजी सोमवती अमावस्या आहे, पंचांगानुसार, अमावस्येची सुरुवात 14 जून रोजी दुपारी 12:20 वाजता झाली असून ती 15 जून रोजी सकाळी 8.24 पर्यंत असणार आहे. उदयतिथीनुसार, सोमवती अमावस्या 15 जून रोजी पाळली जाईल.

सोमवार, 15 जून रोजी सोमवती अमावस्या आहे, पंचांगानुसार, अमावस्येची सुरुवात 14 जून रोजी दुपारी 12:20 वाजता झाली असून ती 15 जून रोजी सकाळी 8.24 पर्यंत असणार आहे. उदयतिथीनुसार, सोमवती अमावस्या 15 जून रोजी पाळली जाईल.

1 / 5
सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी स्नान करणे, दान करणे, मंत्रोच्चार करणे आणि पूजा करणे याला विशेष महत्त्व दिले जाते. अनेक लोक आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी या दिवशी तर्पण देखील करतात.

सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी स्नान करणे, दान करणे, मंत्रोच्चार करणे आणि पूजा करणे याला विशेष महत्त्व दिले जाते. अनेक लोक आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी या दिवशी तर्पण देखील करतात.

2 / 5
पुराणानुसार सोमवती अमावस्येच्या दिवशी काही विशेष नियमांचे पालन करणे चांगले मानले जाते. या खास दिवशी कितीही इच्छा झाली तरी काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

पुराणानुसार सोमवती अमावस्येच्या दिवशी काही विशेष नियमांचे पालन करणे चांगले मानले जाते. या खास दिवशी कितीही इच्छा झाली तरी काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

3 / 5
सोमवती अमावस्येला मांसाहार करणे टाळावे. असे न केल्यास संपूर्ण कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो. यामुळे संपूर्ण कुटुंबावर भविष्यात वाईट परिणाम होऊ शकतो.

सोमवती अमावस्येला मांसाहार करणे टाळावे. असे न केल्यास संपूर्ण कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो. यामुळे संपूर्ण कुटुंबावर भविष्यात वाईट परिणाम होऊ शकतो.

4 / 5
याचे कारण म्हणजे अमावस्या तिथी ही पूर्वजांना समर्पित असते. त्यामुळे या दिवशी मांसाहार किंवा तामसिक भोजन केल्यास पितर नाराज होतात. तसेच यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते. तसेच आर्थिक संकट किंवा दारिद्र्य येऊ शकते.

याचे कारण म्हणजे अमावस्या तिथी ही पूर्वजांना समर्पित असते. त्यामुळे या दिवशी मांसाहार किंवा तामसिक भोजन केल्यास पितर नाराज होतात. तसेच यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते. तसेच आर्थिक संकट किंवा दारिद्र्य येऊ शकते.

5 / 5
Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा