AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : व्यक्तीमधील हे गुण कोणालाही करतात प्रभावी, काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या

प्रत्येक व्यक्तीत काही ना काही चांगले गुण आणि वाईट गुण असतात. या गुणांवर त्या व्यक्तीची परख होत असते. त्या आधारे त्याला समाजात मानसन्मान मिळत असतो. आचार्य चाणक्य यांनीही आपल्या नीतीशास्त्रात यावर प्रकाशझोत टाकला आहे.

| Updated on: Mar 06, 2023 | 5:01 PM
Share
चाणक्य नीती

चाणक्य नीती

1 / 5
आचार्य चाणक्या यांच्या नीतिशास्त्राचं पालन केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात. चाणक्य यांच्या नीतीशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीने सर्वांशी चांगले संबंध ठेवावेत. कधी कधी रागावर नियंत्रण न ठेवल्यास नाती बिघडतात. त्यामुळे रागावर नियंत्रण असलेली व्यक्ती समाजात चांगलं नाव कमावते.

आचार्य चाणक्या यांच्या नीतिशास्त्राचं पालन केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात. चाणक्य यांच्या नीतीशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीने सर्वांशी चांगले संबंध ठेवावेत. कधी कधी रागावर नियंत्रण न ठेवल्यास नाती बिघडतात. त्यामुळे रागावर नियंत्रण असलेली व्यक्ती समाजात चांगलं नाव कमावते.

2 / 5
चाणक्य नीतीनुसार, मूर्ख व्यक्तीसोबत कधीही वाद घालू नये. यामुळे आपली वेळ वाया जातो. कारण मूर्ख व्यक्ती कधीच कुणाचं ऐकत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तींपासून दूर राहिलेलं बरं.

चाणक्य नीतीनुसार, मूर्ख व्यक्तीसोबत कधीही वाद घालू नये. यामुळे आपली वेळ वाया जातो. कारण मूर्ख व्यक्ती कधीच कुणाचं ऐकत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तींपासून दूर राहिलेलं बरं.

3 / 5
खोटं बोलणाऱ्या व्यक्तीपासून कायम अंतर ठेवावं. कारण खोटं बोलणारी व्यक्ती कधीही दगा देऊ शकते. त्यामुळे अशा व्यक्तीपासून कायमच दूर राहावं. कारण एखाद्या प्रसंगात खोटं बोलून अडकवू शकते.

खोटं बोलणाऱ्या व्यक्तीपासून कायम अंतर ठेवावं. कारण खोटं बोलणारी व्यक्ती कधीही दगा देऊ शकते. त्यामुळे अशा व्यक्तीपासून कायमच दूर राहावं. कारण एखाद्या प्रसंगात खोटं बोलून अडकवू शकते.

4 / 5
जी व्यक्ती तुम्हाला पुढे जाण्यास मदत करते अशा व्यक्तीला कधीही दु:खवू नये. त्यांच्यासोबत कधीही वाद घालू नये. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.

जी व्यक्ती तुम्हाला पुढे जाण्यास मदत करते अशा व्यक्तीला कधीही दु:खवू नये. त्यांच्यासोबत कधीही वाद घालू नये. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.

5 / 5
Follow Us
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?