AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : व्यक्तीमधील हे गुण कोणालाही करतात प्रभावी, काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या

प्रत्येक व्यक्तीत काही ना काही चांगले गुण आणि वाईट गुण असतात. या गुणांवर त्या व्यक्तीची परख होत असते. त्या आधारे त्याला समाजात मानसन्मान मिळत असतो. आचार्य चाणक्य यांनीही आपल्या नीतीशास्त्रात यावर प्रकाशझोत टाकला आहे.

| Updated on: Mar 06, 2023 | 5:01 PM
Share
चाणक्य नीती

चाणक्य नीती

1 / 5
आचार्य चाणक्या यांच्या नीतिशास्त्राचं पालन केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात. चाणक्य यांच्या नीतीशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीने सर्वांशी चांगले संबंध ठेवावेत. कधी कधी रागावर नियंत्रण न ठेवल्यास नाती बिघडतात. त्यामुळे रागावर नियंत्रण असलेली व्यक्ती समाजात चांगलं नाव कमावते.

आचार्य चाणक्या यांच्या नीतिशास्त्राचं पालन केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात. चाणक्य यांच्या नीतीशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीने सर्वांशी चांगले संबंध ठेवावेत. कधी कधी रागावर नियंत्रण न ठेवल्यास नाती बिघडतात. त्यामुळे रागावर नियंत्रण असलेली व्यक्ती समाजात चांगलं नाव कमावते.

2 / 5
चाणक्य नीतीनुसार, मूर्ख व्यक्तीसोबत कधीही वाद घालू नये. यामुळे आपली वेळ वाया जातो. कारण मूर्ख व्यक्ती कधीच कुणाचं ऐकत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तींपासून दूर राहिलेलं बरं.

चाणक्य नीतीनुसार, मूर्ख व्यक्तीसोबत कधीही वाद घालू नये. यामुळे आपली वेळ वाया जातो. कारण मूर्ख व्यक्ती कधीच कुणाचं ऐकत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तींपासून दूर राहिलेलं बरं.

3 / 5
खोटं बोलणाऱ्या व्यक्तीपासून कायम अंतर ठेवावं. कारण खोटं बोलणारी व्यक्ती कधीही दगा देऊ शकते. त्यामुळे अशा व्यक्तीपासून कायमच दूर राहावं. कारण एखाद्या प्रसंगात खोटं बोलून अडकवू शकते.

खोटं बोलणाऱ्या व्यक्तीपासून कायम अंतर ठेवावं. कारण खोटं बोलणारी व्यक्ती कधीही दगा देऊ शकते. त्यामुळे अशा व्यक्तीपासून कायमच दूर राहावं. कारण एखाद्या प्रसंगात खोटं बोलून अडकवू शकते.

4 / 5
जी व्यक्ती तुम्हाला पुढे जाण्यास मदत करते अशा व्यक्तीला कधीही दु:खवू नये. त्यांच्यासोबत कधीही वाद घालू नये. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.

जी व्यक्ती तुम्हाला पुढे जाण्यास मदत करते अशा व्यक्तीला कधीही दु:खवू नये. त्यांच्यासोबत कधीही वाद घालू नये. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.