Chanakya Niti : व्यक्तीमधील हे गुण कोणालाही करतात प्रभावी, काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या

प्रत्येक व्यक्तीत काही ना काही चांगले गुण आणि वाईट गुण असतात. या गुणांवर त्या व्यक्तीची परख होत असते. त्या आधारे त्याला समाजात मानसन्मान मिळत असतो. आचार्य चाणक्य यांनीही आपल्या नीतीशास्त्रात यावर प्रकाशझोत टाकला आहे.

| Updated on: Mar 06, 2023 | 5:01 PM
चाणक्य नीती

चाणक्य नीती

1 / 5
आचार्य चाणक्या यांच्या नीतिशास्त्राचं पालन केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात. चाणक्य यांच्या नीतीशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीने सर्वांशी चांगले संबंध ठेवावेत. कधी कधी रागावर नियंत्रण न ठेवल्यास नाती बिघडतात. त्यामुळे रागावर नियंत्रण असलेली व्यक्ती समाजात चांगलं नाव कमावते.

आचार्य चाणक्या यांच्या नीतिशास्त्राचं पालन केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात. चाणक्य यांच्या नीतीशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीने सर्वांशी चांगले संबंध ठेवावेत. कधी कधी रागावर नियंत्रण न ठेवल्यास नाती बिघडतात. त्यामुळे रागावर नियंत्रण असलेली व्यक्ती समाजात चांगलं नाव कमावते.

2 / 5
चाणक्य नीतीनुसार, मूर्ख व्यक्तीसोबत कधीही वाद घालू नये. यामुळे आपली वेळ वाया जातो. कारण मूर्ख व्यक्ती कधीच कुणाचं ऐकत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तींपासून दूर राहिलेलं बरं.

चाणक्य नीतीनुसार, मूर्ख व्यक्तीसोबत कधीही वाद घालू नये. यामुळे आपली वेळ वाया जातो. कारण मूर्ख व्यक्ती कधीच कुणाचं ऐकत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तींपासून दूर राहिलेलं बरं.

3 / 5
खोटं बोलणाऱ्या व्यक्तीपासून कायम अंतर ठेवावं. कारण खोटं बोलणारी व्यक्ती कधीही दगा देऊ शकते. त्यामुळे अशा व्यक्तीपासून कायमच दूर राहावं. कारण एखाद्या प्रसंगात खोटं बोलून अडकवू शकते.

खोटं बोलणाऱ्या व्यक्तीपासून कायम अंतर ठेवावं. कारण खोटं बोलणारी व्यक्ती कधीही दगा देऊ शकते. त्यामुळे अशा व्यक्तीपासून कायमच दूर राहावं. कारण एखाद्या प्रसंगात खोटं बोलून अडकवू शकते.

4 / 5
जी व्यक्ती तुम्हाला पुढे जाण्यास मदत करते अशा व्यक्तीला कधीही दु:खवू नये. त्यांच्यासोबत कधीही वाद घालू नये. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.

जी व्यक्ती तुम्हाला पुढे जाण्यास मदत करते अशा व्यक्तीला कधीही दु:खवू नये. त्यांच्यासोबत कधीही वाद घालू नये. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.