AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu | नवीन प्लॉट घेताय ? मग हे वास्तु नियम नक्की लक्षात ठेवा, यशाची प्रत्येक पायरी पार कराल

महानगरांमध्ये जागेच्या कमतरतेमुळे लोक लहान घरांमध्ये (Home) राहतात. पण असे असताना देखील घराची सजावट करताना तुम्ही वास्तुशास्त्रातील (Vastu) काही नियम लक्षात ठेवायला हवेत.

Vastu | नवीन प्लॉट घेताय ? मग हे वास्तु नियम नक्की लक्षात ठेवा, यशाची प्रत्येक पायरी पार कराल
vastu
| Updated on: Apr 25, 2022 | 11:58 AM
Share

मुंबई :  महानगरांमध्ये जागेच्या कमतरतेमुळे लोक लहान घरांमध्ये (Home) राहतात. पण असे असताना देखील घराची सजावट करताना तुम्ही वास्तुशास्त्रातील (Vastu) काही नियम लक्षात ठेवायला हवेत. वास्तुशास्त्रातील नियमांकडे आपण दुर्लक्ष केले तर याचे आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात. घर खरेदी करणे ही एक मोठी जबाबदारी आहे कारण प्लॉट खरेदी करताना वास्तुशी (Vastu Rules) संबंधित कोणत्याही चुकीमुळे मोठे नुकसान होते. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या प्लॉट खरेदी करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत, अन्यथा तो प्लॉट ठेवणे किंवा विकणे योग्य नाही. त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो.

अशा प्लॉटमुळे नुकसान होते जमिनीच्या दक्षिणेला विहीर असणे अत्यंत धोकादायक असते, अशा प्लॉटमध्ये अपघाती घटना घडतात. प्लॉटचा ईशान्य कोपरा वाढवणे शुभ आहे, तर दक्षिण आणि पश्चिम कोपऱ्याची उंची अशुभ आहे. नैऋत्य दिशेला वाढलेला कोनाचा आकार अशुभ मानला जातो. प्लॉट खरेदी करायला गेल्यावर दक्षिणेत वाढीव जमीन घेऊ नये, अशी गाठ बांधा. जर असा प्लॉट आधीच असेल तर तो एकतर सोडून द्यावा किंवा तो या दिशेने काटकोनात बनवला पाहिजे.

चांगले कंपन माणसाच्या सभोवताली जशी आभा असते, त्याचप्रमाणे जमिनीवर वेगवेगळी कंपने असतात. वेगवेगळ्या लहरी आहेत आणि त्यामागे काही दृश्य आणि अदृश्य कारणे आहेत. उदाहरणार्थ, शंभर वर्षांपूर्वी एखाद्या जमिनीवर स्मशानभूमी असेल, तर अशा जमिनीचे कंपन योग्य होणार नाही. आता अशा जमिनीवर राहणे कुठूनही योग्य होणार नाही. दवाखाना, तुरुंग, पोलीस ठाणे किंवा अशा कोणत्याही ठिकाणी जिथे गेली अनेक वर्षे दु:खाचे वातावरण आहे आणि आता तुम्ही तिथे घर बांधणार आहात, तेव्हा लक्षात ठेवा की, वेदनेच्या लाटा कुठे पसरत आहेत. वर्षानुवर्षे, तेथे जमीन मालकाला शांतता मिळणार नाही.

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | लग्नासाठी मुली बघताय ? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवा

‘पितृदोष’ आणि ‘वास्तुदोष’ दूर करण्यासाठी कापूर वापरून करा हे उपाय… सर्व त्रास होतील दूर !

24-30 April 2022, साप्ताहिक राशिभविष्य : कन्या राशीसाठी कठीण असेल काळ, पहा इतर राशींसाठी संपूर्ण आठवडा कसा राहील..

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.