AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu | नवीन प्लॉट घेताय ? मग हे वास्तु नियम नक्की लक्षात ठेवा, यशाची प्रत्येक पायरी पार कराल

महानगरांमध्ये जागेच्या कमतरतेमुळे लोक लहान घरांमध्ये (Home) राहतात. पण असे असताना देखील घराची सजावट करताना तुम्ही वास्तुशास्त्रातील (Vastu) काही नियम लक्षात ठेवायला हवेत.

Vastu | नवीन प्लॉट घेताय ? मग हे वास्तु नियम नक्की लक्षात ठेवा, यशाची प्रत्येक पायरी पार कराल
vastu
| Updated on: Apr 25, 2022 | 11:58 AM
Share

मुंबई :  महानगरांमध्ये जागेच्या कमतरतेमुळे लोक लहान घरांमध्ये (Home) राहतात. पण असे असताना देखील घराची सजावट करताना तुम्ही वास्तुशास्त्रातील (Vastu) काही नियम लक्षात ठेवायला हवेत. वास्तुशास्त्रातील नियमांकडे आपण दुर्लक्ष केले तर याचे आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात. घर खरेदी करणे ही एक मोठी जबाबदारी आहे कारण प्लॉट खरेदी करताना वास्तुशी (Vastu Rules) संबंधित कोणत्याही चुकीमुळे मोठे नुकसान होते. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या प्लॉट खरेदी करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत, अन्यथा तो प्लॉट ठेवणे किंवा विकणे योग्य नाही. त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो.

अशा प्लॉटमुळे नुकसान होते जमिनीच्या दक्षिणेला विहीर असणे अत्यंत धोकादायक असते, अशा प्लॉटमध्ये अपघाती घटना घडतात. प्लॉटचा ईशान्य कोपरा वाढवणे शुभ आहे, तर दक्षिण आणि पश्चिम कोपऱ्याची उंची अशुभ आहे. नैऋत्य दिशेला वाढलेला कोनाचा आकार अशुभ मानला जातो. प्लॉट खरेदी करायला गेल्यावर दक्षिणेत वाढीव जमीन घेऊ नये, अशी गाठ बांधा. जर असा प्लॉट आधीच असेल तर तो एकतर सोडून द्यावा किंवा तो या दिशेने काटकोनात बनवला पाहिजे.

चांगले कंपन माणसाच्या सभोवताली जशी आभा असते, त्याचप्रमाणे जमिनीवर वेगवेगळी कंपने असतात. वेगवेगळ्या लहरी आहेत आणि त्यामागे काही दृश्य आणि अदृश्य कारणे आहेत. उदाहरणार्थ, शंभर वर्षांपूर्वी एखाद्या जमिनीवर स्मशानभूमी असेल, तर अशा जमिनीचे कंपन योग्य होणार नाही. आता अशा जमिनीवर राहणे कुठूनही योग्य होणार नाही. दवाखाना, तुरुंग, पोलीस ठाणे किंवा अशा कोणत्याही ठिकाणी जिथे गेली अनेक वर्षे दु:खाचे वातावरण आहे आणि आता तुम्ही तिथे घर बांधणार आहात, तेव्हा लक्षात ठेवा की, वेदनेच्या लाटा कुठे पसरत आहेत. वर्षानुवर्षे, तेथे जमीन मालकाला शांतता मिळणार नाही.

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | लग्नासाठी मुली बघताय ? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवा

‘पितृदोष’ आणि ‘वास्तुदोष’ दूर करण्यासाठी कापूर वापरून करा हे उपाय… सर्व त्रास होतील दूर !

24-30 April 2022, साप्ताहिक राशिभविष्य : कन्या राशीसाठी कठीण असेल काळ, पहा इतर राशींसाठी संपूर्ण आठवडा कसा राहील..

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.