AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : या उपायांनी दूर होते घरातली नकारात्मकता, प्रभावी आहेत हे उपाय

कोणतीही वस्तू ठेवण्यासाठी किंवा कोणतेही बांधकाम करण्यासाठी वास्तूच्या तत्त्वांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आपले संपूर्ण घर पाच घटकांनी बनलेले आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी योग्य दिशा आहे. पण तरीही घर बांधताना नकळत अशा काही चुका होतात, ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. घरातून नकारात्मकता आणि वास्तुदोष दूर करण्याचे प्रभावी उपाय जाणून घेऊया.

| Updated on: Apr 07, 2023 | 6:48 PM
Share
ईशान्येला कलश-  आपण ईशान्य कोपऱ्यात कलशाची स्थापना केली पाहिजे. कलश हे श्रीगणेशाचे रूप मानले जाते, अशा स्थितीत श्रीगणेशाच्या आशीर्वादाने तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते.

ईशान्येला कलश- आपण ईशान्य कोपऱ्यात कलशाची स्थापना केली पाहिजे. कलश हे श्रीगणेशाचे रूप मानले जाते, अशा स्थितीत श्रीगणेशाच्या आशीर्वादाने तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते.

1 / 5
समुद्री मीठ उपाय-  वास्तुशास्त्रानुसार मिठात घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचा गुणधर्म असतो. घर पुसताना पाण्यात समुद्री मीठ घाला. लक्षात ठेवा हा उपाय तुम्ही गुरुवारी करू नये. काचेच्या भांड्यात समुद्री मीठ ठेवल्याने तुमच्या घरातून नकारात्मकता दूर राहते.

समुद्री मीठ उपाय- वास्तुशास्त्रानुसार मिठात घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचा गुणधर्म असतो. घर पुसताना पाण्यात समुद्री मीठ घाला. लक्षात ठेवा हा उपाय तुम्ही गुरुवारी करू नये. काचेच्या भांड्यात समुद्री मीठ ठेवल्याने तुमच्या घरातून नकारात्मकता दूर राहते.

2 / 5
पंचमुखी हनुमानाचे चित्र लावा-  जर तुमचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमानाचे चित्र लावा, यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल आणि नकारात्मक ऊर्जा घरात राहणार नाही. हा एक अतिशय शुभ आणि फलदायी उपाय आहे. ज्या घरामध्ये वास्तुदोष असेल तेथे कापूर ठेवावा आणि जर तो कापूर संपला तर तेथे पुन्हा कापूर ठेवावा. यातून तुम्हाला भरपूर लाभ मिळतील आणि घरातील धन आणि धान्यात वाढ होईल.

पंचमुखी हनुमानाचे चित्र लावा- जर तुमचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमानाचे चित्र लावा, यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल आणि नकारात्मक ऊर्जा घरात राहणार नाही. हा एक अतिशय शुभ आणि फलदायी उपाय आहे. ज्या घरामध्ये वास्तुदोष असेल तेथे कापूर ठेवावा आणि जर तो कापूर संपला तर तेथे पुन्हा कापूर ठेवावा. यातून तुम्हाला भरपूर लाभ मिळतील आणि घरातील धन आणि धान्यात वाढ होईल.

3 / 5
घड्याळ या दिशेने ठेवा-  वास्तूनुसार घड्याळे दिशा दाखवतात. म्हणूनच तुमच्या घरातील सर्व घड्याळे कार्यरत असावीत. थांबलेली सर्व घड्याळे काढून टाका कारण हे विलंब किंवा आर्थिक अडथळ्याचे प्रतीक मानले जाते. सर्व घड्याळांचे तोंड उत्तर किंवा ईशान्येकडे असावे.

घड्याळ या दिशेने ठेवा- वास्तूनुसार घड्याळे दिशा दाखवतात. म्हणूनच तुमच्या घरातील सर्व घड्याळे कार्यरत असावीत. थांबलेली सर्व घड्याळे काढून टाका कारण हे विलंब किंवा आर्थिक अडथळ्याचे प्रतीक मानले जाते. सर्व घड्याळांचे तोंड उत्तर किंवा ईशान्येकडे असावे.

4 / 5
प्रियजनांची छायाचित्रे येथे ठेव-  दिवाणखान्यात तुमच्या कुटुंबाची छायाचित्रे ठेवल्याने नातेसंबंधात ताकद आणि सकारात्मकता येते. अशी चित्रे घरातील सकारात्मक ऊर्जेचे लक्षण मानली जातात. पाहुण्यांनी ही चित्रे पहावीत. यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

प्रियजनांची छायाचित्रे येथे ठेव- दिवाणखान्यात तुमच्या कुटुंबाची छायाचित्रे ठेवल्याने नातेसंबंधात ताकद आणि सकारात्मकता येते. अशी चित्रे घरातील सकारात्मक ऊर्जेचे लक्षण मानली जातात. पाहुण्यांनी ही चित्रे पहावीत. यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

5 / 5
Follow Us
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.