श्रावण एवढा पवित्र महिना; तरीही या महिन्यात लग्न करण्यास का असते मानई?
श्रावण महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. पण हा महिना एवढा पवित्र असूनही लग्न आणि इतर शुभ कार्ये करण्याची मनाई का असते? तसेच लग्नाप्राणेच असे अनेक शुभकार्य आहेत जे करण्यास मनाई आहे. पण का कारण जाणून घेऊयात.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
