AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रावण एवढा पवित्र महिना; तरीही या महिन्यात लग्न करण्यास का असते मानई?

श्रावण महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. पण हा महिना एवढा पवित्र असूनही लग्न आणि इतर शुभ कार्ये करण्याची मनाई का असते? तसेच लग्नाप्राणेच असे अनेक शुभकार्य आहेत जे करण्यास मनाई आहे. पण का कारण जाणून घेऊयात.

Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jul 20, 2025 | 2:39 PM
Share
भगवान शिवाला समर्पित श्रावण महिना हिंदू धर्मात खूप पवित्र आणि विशेष मानला जातो. असे म्हटले जाते की जो कोणी या महिन्यात विधीपूर्वक महादेवाची पूजा करतो , त्याच्या जीवनात सुख आणि समृद्धी प्राप्त होते. त्याच वेळी, श्रावण महिन्यात पूजा आणि उपवास यांना खूप महत्त्व आहे. कोणत्याही उपवासाची, व्रताची सुरुवात करायची असेल तर हा महिना पवित्र महिना मानला जातो. पण तरी देखील या महिन्यात लग्न संमारंभासारख्या गोष्टी करण्यास मनाई का केली जाते?

भगवान शिवाला समर्पित श्रावण महिना हिंदू धर्मात खूप पवित्र आणि विशेष मानला जातो. असे म्हटले जाते की जो कोणी या महिन्यात विधीपूर्वक महादेवाची पूजा करतो , त्याच्या जीवनात सुख आणि समृद्धी प्राप्त होते. त्याच वेळी, श्रावण महिन्यात पूजा आणि उपवास यांना खूप महत्त्व आहे. कोणत्याही उपवासाची, व्रताची सुरुवात करायची असेल तर हा महिना पवित्र महिना मानला जातो. पण तरी देखील या महिन्यात लग्न संमारंभासारख्या गोष्टी करण्यास मनाई का केली जाते?

1 / 5
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की श्रावण महिन्यात लोक पूजा आणि उपवास इत्यादींकडे जास्त लक्ष देतात. त्याच वेळी, या महिन्यात लग्न आणि इतर शुभ कार्ये करण्यास मनाई असते. या वर्षी 25 जुलै 2025 पासून श्रावण सुरू होत आहे. पण श्रावणात एकही लग्नासाठीचे एकही मुहूर्त पाहिला जात नाही. पण हा प्रश्न नक्कीच उद्भवतो की हा महिना इतका पवित्र असूनही, श्रावणात लग्नासारखे शुभ कार्य का केले जात नाहीत. तर चला जाणून घेऊया यामागचं कारण

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की श्रावण महिन्यात लोक पूजा आणि उपवास इत्यादींकडे जास्त लक्ष देतात. त्याच वेळी, या महिन्यात लग्न आणि इतर शुभ कार्ये करण्यास मनाई असते. या वर्षी 25 जुलै 2025 पासून श्रावण सुरू होत आहे. पण श्रावणात एकही लग्नासाठीचे एकही मुहूर्त पाहिला जात नाही. पण हा प्रश्न नक्कीच उद्भवतो की हा महिना इतका पवित्र असूनही, श्रावणात लग्नासारखे शुभ कार्य का केले जात नाहीत. तर चला जाणून घेऊया यामागचं कारण

2 / 5
श्रावण महिना चातुर्मासात येतो आणि चातुर्मासाच्या दिवसांत भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात. धार्मिक श्रद्धेनुसार, भगवान विष्णूंच्या आशीर्वादाशिवाय विवाह इत्यादी कार्य होत नाहीत. कारण विवाहासाठी विष्णूजींना योग निद्रामधून बाहेर पडणे आवश्यक असते.

श्रावण महिना चातुर्मासात येतो आणि चातुर्मासाच्या दिवसांत भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात. धार्मिक श्रद्धेनुसार, भगवान विष्णूंच्या आशीर्वादाशिवाय विवाह इत्यादी कार्य होत नाहीत. कारण विवाहासाठी विष्णूजींना योग निद्रामधून बाहेर पडणे आवश्यक असते.

3 / 5
अशा परिस्थितीत, विवाह वैगरे 4 महिने केले जात नाहीत. प्रत्यक्षात, लग्नादरम्यान, बहुतेकदा भगवान विष्णूंचे मंत्र जप केले जातात. दुसरीकडे, श्रावण महिना भगवान भोलेनाथांना समर्पित आहे.म्हणून श्रावणात लग्न करणे निषिद्ध मानले जाते.

अशा परिस्थितीत, विवाह वैगरे 4 महिने केले जात नाहीत. प्रत्यक्षात, लग्नादरम्यान, बहुतेकदा भगवान विष्णूंचे मंत्र जप केले जातात. दुसरीकडे, श्रावण महिना भगवान भोलेनाथांना समर्पित आहे.म्हणून श्रावणात लग्न करणे निषिद्ध मानले जाते.

4 / 5
लग्नाव्यतिरिक्त ,श्रावण महिन्यात इतर सर्व शुभ कार्ये निषिद्ध मानले आहेत, ज्यामध्ये मुंडन, नामकरण आणि गृहप्रवेश यासारख्या बुकार्यांचा समावेश आहेत जे केले जात नाहीत.

लग्नाव्यतिरिक्त ,श्रावण महिन्यात इतर सर्व शुभ कार्ये निषिद्ध मानले आहेत, ज्यामध्ये मुंडन, नामकरण आणि गृहप्रवेश यासारख्या बुकार्यांचा समावेश आहेत जे केले जात नाहीत.

5 / 5
Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश