AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रावण एवढा पवित्र महिना; तरीही या महिन्यात लग्न करण्यास का असते मानई?

श्रावण महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. पण हा महिना एवढा पवित्र असूनही लग्न आणि इतर शुभ कार्ये करण्याची मनाई का असते? तसेच लग्नाप्राणेच असे अनेक शुभकार्य आहेत जे करण्यास मनाई आहे. पण का कारण जाणून घेऊयात.

| Updated on: Jul 20, 2025 | 2:39 PM
Share
भगवान शिवाला समर्पित श्रावण महिना हिंदू धर्मात खूप पवित्र आणि विशेष मानला जातो. असे म्हटले जाते की जो कोणी या महिन्यात विधीपूर्वक महादेवाची पूजा करतो , त्याच्या जीवनात सुख आणि समृद्धी प्राप्त होते. त्याच वेळी, श्रावण महिन्यात पूजा आणि उपवास यांना खूप महत्त्व आहे. कोणत्याही उपवासाची, व्रताची सुरुवात करायची असेल तर हा महिना पवित्र महिना मानला जातो. पण तरी देखील या महिन्यात लग्न संमारंभासारख्या गोष्टी करण्यास मनाई का केली जाते?

भगवान शिवाला समर्पित श्रावण महिना हिंदू धर्मात खूप पवित्र आणि विशेष मानला जातो. असे म्हटले जाते की जो कोणी या महिन्यात विधीपूर्वक महादेवाची पूजा करतो , त्याच्या जीवनात सुख आणि समृद्धी प्राप्त होते. त्याच वेळी, श्रावण महिन्यात पूजा आणि उपवास यांना खूप महत्त्व आहे. कोणत्याही उपवासाची, व्रताची सुरुवात करायची असेल तर हा महिना पवित्र महिना मानला जातो. पण तरी देखील या महिन्यात लग्न संमारंभासारख्या गोष्टी करण्यास मनाई का केली जाते?

1 / 5
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की श्रावण महिन्यात लोक पूजा आणि उपवास इत्यादींकडे जास्त लक्ष देतात. त्याच वेळी, या महिन्यात लग्न आणि इतर शुभ कार्ये करण्यास मनाई असते. या वर्षी 25 जुलै 2025 पासून श्रावण सुरू होत आहे. पण श्रावणात एकही लग्नासाठीचे एकही मुहूर्त पाहिला जात नाही. पण हा प्रश्न नक्कीच उद्भवतो की हा महिना इतका पवित्र असूनही, श्रावणात लग्नासारखे शुभ कार्य का केले जात नाहीत. तर चला जाणून घेऊया यामागचं कारण

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की श्रावण महिन्यात लोक पूजा आणि उपवास इत्यादींकडे जास्त लक्ष देतात. त्याच वेळी, या महिन्यात लग्न आणि इतर शुभ कार्ये करण्यास मनाई असते. या वर्षी 25 जुलै 2025 पासून श्रावण सुरू होत आहे. पण श्रावणात एकही लग्नासाठीचे एकही मुहूर्त पाहिला जात नाही. पण हा प्रश्न नक्कीच उद्भवतो की हा महिना इतका पवित्र असूनही, श्रावणात लग्नासारखे शुभ कार्य का केले जात नाहीत. तर चला जाणून घेऊया यामागचं कारण

2 / 5
श्रावण महिना चातुर्मासात येतो आणि चातुर्मासाच्या दिवसांत भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात. धार्मिक श्रद्धेनुसार, भगवान विष्णूंच्या आशीर्वादाशिवाय विवाह इत्यादी कार्य होत नाहीत. कारण विवाहासाठी विष्णूजींना योग निद्रामधून बाहेर पडणे आवश्यक असते.

श्रावण महिना चातुर्मासात येतो आणि चातुर्मासाच्या दिवसांत भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात. धार्मिक श्रद्धेनुसार, भगवान विष्णूंच्या आशीर्वादाशिवाय विवाह इत्यादी कार्य होत नाहीत. कारण विवाहासाठी विष्णूजींना योग निद्रामधून बाहेर पडणे आवश्यक असते.

3 / 5
अशा परिस्थितीत, विवाह वैगरे 4 महिने केले जात नाहीत. प्रत्यक्षात, लग्नादरम्यान, बहुतेकदा भगवान विष्णूंचे मंत्र जप केले जातात. दुसरीकडे, श्रावण महिना भगवान भोलेनाथांना समर्पित आहे.म्हणून श्रावणात लग्न करणे निषिद्ध मानले जाते.

अशा परिस्थितीत, विवाह वैगरे 4 महिने केले जात नाहीत. प्रत्यक्षात, लग्नादरम्यान, बहुतेकदा भगवान विष्णूंचे मंत्र जप केले जातात. दुसरीकडे, श्रावण महिना भगवान भोलेनाथांना समर्पित आहे.म्हणून श्रावणात लग्न करणे निषिद्ध मानले जाते.

4 / 5
लग्नाव्यतिरिक्त ,श्रावण महिन्यात इतर सर्व शुभ कार्ये निषिद्ध मानले आहेत, ज्यामध्ये मुंडन, नामकरण आणि गृहप्रवेश यासारख्या बुकार्यांचा समावेश आहेत जे केले जात नाहीत.

लग्नाव्यतिरिक्त ,श्रावण महिन्यात इतर सर्व शुभ कार्ये निषिद्ध मानले आहेत, ज्यामध्ये मुंडन, नामकरण आणि गृहप्रवेश यासारख्या बुकार्यांचा समावेश आहेत जे केले जात नाहीत.

5 / 5
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.