T20 World Cup नंतर भारतीय संघाचा कायापालट, दिग्गज खेळाडूंना विश्रांती, नव्या दमाचे क्रिकेटपटू मैदानात अवतरणार
टी20 विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट मातृभूमीत विविध अशा चार संघाचे दौरे असणार आहेत. यावेळी भारतीय संघ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देणार असून यामध्ये आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे.
Non Stop LIVE Update
Most Read Stories