India vs Sri Lanka: ‘या’ पाच श्रीलंकन खेळाडूंपासून भारताला सर्वाधिक धोका, योग्य रणनीती आखून सावध खेळ गरजेचा
भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. भारताकेड नवखे पण तगडे क्रिकेटर असले तरी काही श्रीलंकन खेळाडूंकडून मोठा खतरा आहे.
Non Stop LIVE Update
Most Read Stories