AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jasprit Bumrah: केपटाऊन कसोटीआधी जसप्रीत बुमराह झाला भावूक, दिला खास संदेश

बुमराहने या कसोटी सामन्यानंतर मागे वळून बघितलं नाही. त्याने 26 कसोटी सामन्यात 107 विकेट काढल्या आहेत.

| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 7:15 AM
Share
भारत केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. सध्या कसोटी मालिका 1-1 बरोबरीत आहे. त्यामुळे केपटाऊनमध्ये मालिकेचा निकाल लागेल. या सामन्यात भारताचा सुपरस्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह चालण खूप आवश्यक आहे. न्यूलँडसचं हे मैदान बुमराहसाठी सुद्धा खास आहे. चार वर्षापूर्वी बुमराहच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात याच मैदानावर झाली आहे. आता बुमराह पुन्हा तिथे आला आहे.

भारत केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. सध्या कसोटी मालिका 1-1 बरोबरीत आहे. त्यामुळे केपटाऊनमध्ये मालिकेचा निकाल लागेल. या सामन्यात भारताचा सुपरस्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह चालण खूप आवश्यक आहे. न्यूलँडसचं हे मैदान बुमराहसाठी सुद्धा खास आहे. चार वर्षापूर्वी बुमराहच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात याच मैदानावर झाली आहे. आता बुमराह पुन्हा तिथे आला आहे.

1 / 4
 11 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या केपटाऊन कसोटीआधी बुमराहने आपल्या सुरुवातीच्या दिवसांना उजाळा दिला व भावूक संदेशही दिला. "केपटाऊन जानेवारी 2018 मध्ये माझ्या कसोटी करीअरला सुरुवात झाली होती. चार वर्षानंतर एक खेळाडू, व्यक्ती म्हणून मी पुढे गेलोय. या मैदानावर आल्यानंतर पुन्हा एकदा आठवणी ताज्या झाल्या आहेत"

11 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या केपटाऊन कसोटीआधी बुमराहने आपल्या सुरुवातीच्या दिवसांना उजाळा दिला व भावूक संदेशही दिला. "केपटाऊन जानेवारी 2018 मध्ये माझ्या कसोटी करीअरला सुरुवात झाली होती. चार वर्षानंतर एक खेळाडू, व्यक्ती म्हणून मी पुढे गेलोय. या मैदानावर आल्यानंतर पुन्हा एकदा आठवणी ताज्या झाल्या आहेत"

2 / 4
2016 मध्ये टी 20 आणि वनडे संघात स्थान मिळवणाऱ्या बुमराहने पाच जानेवारी 2018 रोजी केपटाऊन कसोटीत डेब्यु केला. त्याने एबी डिविललियर्स सारख्या दिग्ग्जाचा विकेट काढला होता. त्याने या सामन्यात एकूण चार विकेट काढले होते.

2016 मध्ये टी 20 आणि वनडे संघात स्थान मिळवणाऱ्या बुमराहने पाच जानेवारी 2018 रोजी केपटाऊन कसोटीत डेब्यु केला. त्याने एबी डिविललियर्स सारख्या दिग्ग्जाचा विकेट काढला होता. त्याने या सामन्यात एकूण चार विकेट काढले होते.

3 / 4
बुमराहने या कसोटी सामन्यानंतर मागे वळून बघितलं नाही. त्याने 26 कसोटी सामन्यात 107 विकेट काढल्या आहेत. चार वर्षांपूर्वी केपटाऊन मध्ये मालिकेतला पहिला कसोटी सामना खेळला होता. यावेळी तिथे शेवटचा सामना आहे. चारवर्षापूर्वीचा बुमराह आणि आताचा बुमराह यात खूप फरक आहे. सध्याचा बुमराह भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देऊ शकतो.

बुमराहने या कसोटी सामन्यानंतर मागे वळून बघितलं नाही. त्याने 26 कसोटी सामन्यात 107 विकेट काढल्या आहेत. चार वर्षांपूर्वी केपटाऊन मध्ये मालिकेतला पहिला कसोटी सामना खेळला होता. यावेळी तिथे शेवटचा सामना आहे. चारवर्षापूर्वीचा बुमराह आणि आताचा बुमराह यात खूप फरक आहे. सध्याचा बुमराह भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देऊ शकतो.

4 / 4
Follow Us
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.