AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरे बापरे!!! भारतातील एकमेव गाव जिथे लग्नानंतर मुलाला जावे लागते सासरी, महिला करतात नोकरी

भारतामधील असं एक गाव जिथे लग्नानंतर मुलांना जावे लागते मुलीच्या घरी. करावी लागतात घरातील सर्व काम. मुली करतात नोकरी. कुठे आहे हे गांव?

| Updated on: Jan 20, 2026 | 1:56 PM
Share
फक्त भारतात नाही तर जगभरात लग्नानंतर मुलीला तिचे घर सोडून सासरी जाण्याची परंपरा आहे. कारण लग्नानंतर मुलीचे संपूर्ण आयुष्य तिच्या पतीची, सासूची आणि सासऱ्यांची सेवा करण्याभोवती फिरते.

फक्त भारतात नाही तर जगभरात लग्नानंतर मुलीला तिचे घर सोडून सासरी जाण्याची परंपरा आहे. कारण लग्नानंतर मुलीचे संपूर्ण आयुष्य तिच्या पतीची, सासूची आणि सासऱ्यांची सेवा करण्याभोवती फिरते.

1 / 6
पण भारतात असा काही समुदाय आहे जिथे मुली नाही तर मुलांना मुलीच्या घरी पाठवले जाते. हा समुदाय पितृसत्ताक नाही तर मातृसत्ताक समाज पाळतो. ही परंपरा आजही सुरु आहे.

पण भारतात असा काही समुदाय आहे जिथे मुली नाही तर मुलांना मुलीच्या घरी पाठवले जाते. हा समुदाय पितृसत्ताक नाही तर मातृसत्ताक समाज पाळतो. ही परंपरा आजही सुरु आहे.

2 / 6
खासी समाज हा ईशान्येकडील मेघालय राज्यात राहतो. या समुदायात मुलींना संपत्ती ही वारसाने मिळते. याचा अर्थ मुलगी आयुष्यभर तिच्या आईसोबत राहू शकते.

खासी समाज हा ईशान्येकडील मेघालय राज्यात राहतो. या समुदायात मुलींना संपत्ती ही वारसाने मिळते. याचा अर्थ मुलगी आयुष्यभर तिच्या आईसोबत राहू शकते.

3 / 6
यामध्ये अनेक लोक त्यांच्या नावापुढे वडिलांचे आडनाव वापरतात तर खासी जमातीमध्ये त्यांच्या नावापुढे आईचे आडनाव वापरतात. यामुळे तिथे मुले त्यांच्या वडिलांच्या नाही तर आईच्या नावाने ओळखली जातात.

यामध्ये अनेक लोक त्यांच्या नावापुढे वडिलांचे आडनाव वापरतात तर खासी जमातीमध्ये त्यांच्या नावापुढे आईचे आडनाव वापरतात. यामुळे तिथे मुले त्यांच्या वडिलांच्या नाही तर आईच्या नावाने ओळखली जातात.

4 / 6
त्यामुळे खासी जमातीमध्ये मुले मुलीच्या घरी जातात आणि मुलेच तेथील सर्व कामे करतात आणि मुली या बाहेर नोकरी करतात. ही परंपरा गेल्या अनेक काळापासून चालत आली आहे.

त्यामुळे खासी जमातीमध्ये मुले मुलीच्या घरी जातात आणि मुलेच तेथील सर्व कामे करतात आणि मुली या बाहेर नोकरी करतात. ही परंपरा गेल्या अनेक काळापासून चालत आली आहे.

5 / 6
खासी जमातीमध्ये या महिलाच कुटुंबाच्या प्रमुख असतात. मालमत्तेसह सर्व जबाबदारी ही मुलीवर सोपवली जाते.  अंतिम निर्णय हा तेथील महिलाच घेतात.

खासी जमातीमध्ये या महिलाच कुटुंबाच्या प्रमुख असतात. मालमत्तेसह सर्व जबाबदारी ही मुलीवर सोपवली जाते. अंतिम निर्णय हा तेथील महिलाच घेतात.

6 / 6
Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.