AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील एकमेव स्टेशन जे दोन जिल्ह्यामध्ये आहे, अनेकांना माहिती नाही नाव

किती जरी हुशार असला तरी तो देखील सांगू शकत नाही, भारतातील असं एक रेल्वे स्टेशन जे दोन जिल्ह्यांमध्ये आहे. इंजिन एका जिल्ह्यात आणि शेवटचा डब्बा दुसऱ्या जिल्ह्यात असतो.

| Updated on: Mar 20, 2026 | 5:03 PM
Share
भारताचे रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क मानले जाते. देशभरात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. सोयीस्कर, फायदेशीर आणि सुरक्षित प्रवासामुळे अनेकजण ट्रेनलाच प्राधान्य देतात.

भारताचे रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क मानले जाते. देशभरात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. सोयीस्कर, फायदेशीर आणि सुरक्षित प्रवासामुळे अनेकजण ट्रेनलाच प्राधान्य देतात.

1 / 5
देशात हजारो रेल्वे स्थानके आहेत, मात्र काही स्थानके त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे विशेष चर्चेत असतात. असेच एक अनोखे रेल्वे स्टेशन जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे हे स्टेशन एकाच वेळी दोन जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे.

देशात हजारो रेल्वे स्थानके आहेत, मात्र काही स्थानके त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे विशेष चर्चेत असतात. असेच एक अनोखे रेल्वे स्टेशन जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे हे स्टेशन एकाच वेळी दोन जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे.

2 / 5
हे अनोखे स्टेशन उत्तर प्रदेश राज्यात आहे. त्याचे नाव कंचौसी रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनचा एक भाग कानपूर देहात जिल्ह्यात येतो, तर दुसरा भाग औरैया जिल्ह्यात आहे. त्यामुळे प्रवाशांना एकाच स्टेशनवर उभे राहून दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असल्याचा अनुभव मिळतो.

हे अनोखे स्टेशन उत्तर प्रदेश राज्यात आहे. त्याचे नाव कंचौसी रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनचा एक भाग कानपूर देहात जिल्ह्यात येतो, तर दुसरा भाग औरैया जिल्ह्यात आहे. त्यामुळे प्रवाशांना एकाच स्टेशनवर उभे राहून दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असल्याचा अनुभव मिळतो.

3 / 5
या स्टेशनबाबत आणखी एक रंजक गोष्ट सांगितली जाते. असे म्हटले जाते की, येथे दिल्ली-हावडा रेल्वे मार्गावरील गाड्या थांबतात तेव्हा त्या प्रत्यक्षात दोन जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी उभ्या असतात. म्हणजेच, गाडीचा एक भाग एका जिल्ह्यात तर दुसरा भाग दुसऱ्या जिल्ह्यात असतो.

या स्टेशनबाबत आणखी एक रंजक गोष्ट सांगितली जाते. असे म्हटले जाते की, येथे दिल्ली-हावडा रेल्वे मार्गावरील गाड्या थांबतात तेव्हा त्या प्रत्यक्षात दोन जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी उभ्या असतात. म्हणजेच, गाडीचा एक भाग एका जिल्ह्यात तर दुसरा भाग दुसऱ्या जिल्ह्यात असतो.

4 / 5
या वैशिष्ट्यामुळे कंचौसी रेल्वे स्टेशन हे केवळ प्रवासाचे ठिकाण न राहता एक आकर्षण केंद्र बनले आहे. अशा अनोख्या गोष्टी भारताच्या रेल्वे व्यवस्थेचे वैविध्य आणि विशेषता अधोरेखित करतात.

या वैशिष्ट्यामुळे कंचौसी रेल्वे स्टेशन हे केवळ प्रवासाचे ठिकाण न राहता एक आकर्षण केंद्र बनले आहे. अशा अनोख्या गोष्टी भारताच्या रेल्वे व्यवस्थेचे वैविध्य आणि विशेषता अधोरेखित करतात.

5 / 5
Follow Us
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी.
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?.
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या.
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?.
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या.
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल.
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर.
खरात फाईलमुळे महाराष्ट्रातील सरकार कोसळू शकतं, संजय राऊतांचा मोठा दावा
खरात फाईलमुळे महाराष्ट्रातील सरकार कोसळू शकतं, संजय राऊतांचा मोठा दावा.
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा.