Know This | अच्छा!… म्हणून मीठ टाकल्यावर रक्त शोषणारा जळू लगेच मरतो होय!
रक्त शोषणारा हा प्राणी छोटासा जरी असला, तरी महत्त्वाचा आहे. या प्राण्याचा उपयोग आयुर्वेदातही केला जातोय. माणसासह इतर जनावराचंही रक्त शोषण्यासाठी जळू हा ओळखला जातो. शरीराला चिकटून जाणारा जळूला मारण्यासाठी अनेकदा मीठ वापरलं जातं. जळूच्या अंगावर मीठ टाकलं, की तो लगेच मरतो! पण मिठामुळे जळूचा नेमका मृत्यू होतो तरी कसा?

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
मुली सिंगल राहण्याचा निर्णय का घेतात? 3 नंबरचं कारण वाचून हैराण व्हाल
भारतातील सर्वात लहान रेल्वे स्टेशन कुठे आहे? फक्त एकच प्लॅटफॉर्म अन्..
मी अनेक मुलांना भेटले पण लग्न....दिव्या दत्ताचा लग्नाबाबत मोठा खुलासा
कोल्हापूरपासून 21 किलोमीटरवर आहे स्वर्ग, निसर्गरम्य वातावरण पाहून...
सोलापूरपासून 223 किमीवर आहे स्वर्गापेक्षाही सुंदर हिल स्टेशन
स्वर्गा पेक्षा सुंदर, मुंबईपासून खूपच जवळ, एका दिवसात होईल फिरून
