
उद्याची सुनावणी संपूर्ण देशासाठी महत्त्वाची
उद्या न्यायालयात निकाल आहे, तो निकाल शिवसेनेसाठी महत्वाचा आहेच मात्र त्याबरोबरच देशाच्या लोकशाहीसाठीही महत्वाचा असल्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांनी आज माध्यमांसमोर बोलताना भविष्यातील आपला राजकीय दौरा कसा असणार हे सांगत त्यांनी शिंदे गटावर कडाडून टीका केली. यावेळी त्यांनी बंडखोर गट आणि त्यातच आज बारा खासदारांचा एक गट भाजपला जाऊन मिळाल्यानंतर त्यांनी सांगितले की, शिवसेना ही जनसामान्यांच्या जीवावर शिवसेना मोठी झाली आहे, त्यामुळे उद्या न्यायालयात निकाल आहे, तो निकाल शिवसेनेसाठी महत्वाचा आहेच मात्र त्याबरोबरच देशाच्या लोकशाहीसाठीही महत्वाचा असल्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
Published on: Jul 19, 2022 9:02 PM
Related Video
बिग बींची हिरोईन, 7 महिन्यांची प्रेंग्नेंट असताना हृदयद्रावक निधन
मंत्रिमंडळ विस्ताराआधीच शिवसेनेत खळबळ, बड्या मंत्र्यांना मिळणार डच्चू?
ज्यांनी नटसम्राट केलं, ते हार्टअटॅकनं गेले..; नाना पाटेकर काय म्हणाले?
tv9 मराठीच्या बातमीचा इम्पँक्ट, अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय उघडलं
जग बघतच राहिले, भारताने करून दाखवले, होर्मुज खाडीत भारताचा मोठा दणका..
tv9 मराठीच्या बातमीचा इम्पँक्ट, अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय उघडलं
तटकरेंवर खरातचा दाबाव होता की... राष्ट्रवादीतील नेत्याचा मोठा दावा...
तटकरे-शरद पवार भेटीवरून बिनसलं, रोहित पवार आजोबांवर नाराज? बैठकीतच...
वांद्रे पूर्वेत रेल्वेची धडक कारवाई सुरूच; दुसऱ्या दिवशीही झोपड्यांवर
मोठी बातमी! पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; वनराज आंदेकर हत्या....
डिझेल मिळत नसल्याने जळगावच्या पारोळ्यात नागरिकांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
जळगाव ते पाचोरा तालुक्या दरम्यान पेट्रोल पंपावरील इंधनसाठा संपला
समुद्रात बुडणाऱ्या महिलेला करण महेश मिलके या तरुणानं Ratnagiri : कडक सॅल्युट, समुद्रात बुडणाऱ्या महिलेला तरुणानं वाचवलं, करण मिलकेकडून जीवनदानवाचवलं
Solapur : सीएनजीसाठी वाहन चालकांचे हाल, तब्बल 2 किलोमीटरपर्यंत रांगा
धाराशिवच्या कसबे तडवळेत संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी