Marathi News Videos Akola News Shivsena Uddhav Thackeray Group MP Arvind Sawant on Maharashtra Unseasonal Rain Loss Update

अरविंद सावंत शेतकऱ्यांच्या बांधावर; म्हणाले, हे सरकार असंवेदनशील…
Maharashtra Unseasonal Rain Loss : ठाकरेगटाचे खासदार अरविंद सावंत यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी ते काय म्हणाले? पाहा...
अकोला : ठाकरेगटाचे खासदार अरविंद सावंत यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून मला हे पाहून मनाला वेदना होत आहेत. अवंवेदशील आणि असंवैधनिक सरकार सध्या सत्तेत आहे. त्यांच्याकडून काय न्यायाची अपेक्षा करणार? पण शेतकरी सध्या संकटात आहे. शेतकऱ्यांना मदत मिळणं गरजेचं आहे, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत. पंचनामे कधी पूर्ण होणार? शेतकऱ्यांच्या नुकसानीची सरकार कधी दखल घेणार? शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? सरकारने असं असंवेदनशीलपणे वागता कामा नये, असंही अरविंद सावंत म्हणाले.
Published on: Apr 11, 2023 3:27 PM
Related Video
FIFA 2026: ब्राझील वाचला, जर्मनी-नेदरलँडचं आव्हान संपुष्टात!
या अभिनेत्रीसोबत रात्री रस्त्यामध्ये झालं गैरवर्तन, शेअर केला Video
सुपरस्टार हिरो,13 वर्षांच्या मुलीचं भरदिवसा अपहरण! हॉटेलमध्ये नेलं अन्
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
भंडारा जिल्ह्यात शाळांची पहिली घंटा! ढोल-ताशांचा गजर, आणि फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत
ब्राह्मणगाव आहेर वस्तीमध्ये बिबट्याची दहशत कायम ; घराच्या आवारात बिबट्याचा मुक्त संचार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनचे पुनरागमन; भातशेतीला मिळणार संजीवनी
जळगाव जिल्ह्यातील 35 गावांमध्ये दूषित पाणी, सर्वेक्षणातून समोर
नवी मुंबईतील एपीएमसीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणीच पाणी