
Aurangabad | औरंगाबादमधील शिवना टाकळी प्रकल्प भरलं, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणातून आज पाणी सोडण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा तब्बल 92 टक्क्यांवर पोहोचला आहे. जायकवाडी धरणात 96 हजार क्यूसेक्स पाण्याची अवाक सुरु आहे. पाण्याची अवाक अशीच राहिली तर अवघ्या काही तासात 100 टक्के धरण भरणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणातून आज पाणी सोडण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा तब्बल 92 टक्क्यांवर पोहोचला आहे. जायकवाडी धरणात 96 हजार क्यूसेक्स पाण्याची अवाक सुरु आहे. पाण्याची अवाक अशीच राहिली तर अवघ्या काही तासात 100 टक्के धरण भरणार आहे. आज सायंकाळी किंवा दुपारनंतर जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.
Related Video
Matka King : काळ्या धंद्यातील इमानदारीचा बादशाह; खरा 'मटका किंग' कोण?
कारमधील प्लास्टिकची बाटली बनू शकते तुमच्या जीवाचा शत्रू, मोठे सत्य उघड
खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी...
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले...
India-US ट्रेड डील संदर्भात महत्वाची अपडेट, भारतीय अधिकारी अमेरिकेत
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले...
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले "हे आधीच..
...तर मुख्यमंत्र्यांनाही माफी मागावी लागेल, महिला आरक्षणाबाबत संजय राऊ
इगतपुरीत पाण्याचे पाइप फुटले; नागरिकांना दुषित पाण्याचा पुरवठा
डोंबिवलीत लोकल रुळावरून घसरली; 2 तासांपासून दुरुस्ती सुरू, मध्य रेल्वे विस्कळीत
Malegaon : पुरणपोळी बनवत अहिराणी लोकगीतांची रंगत, दाभाडीतील महिलेचा व्हीडिओ व्हायरल
Solapur : सोलापूर पोलीस प्रशासनाचा जबरदस्त उपक्रम, गुन्हेगारीस चाप बसणार!
सोन्याच्या जेजुरीसारखी बारामती घडवली ती जपणारच, सुनेत्रा पवार यांना महिलांचे वचन