
पद यात्रा काढली, जमावबंदीचा आदेश धुडकावला; ठाकरे गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल
अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचा प्रश्न घेऊन नागपूरला देवेंद्र फडणवीसांकडे जाताना त्याच्यावर जमावबंदीचे आदेश धुडकावून लावल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नागपूर : बाळापूर मतदारसंघातील शिवसेना आमदार नितीन देशमुख हे बेपत्ता झाल्याच्या बातमीने राज्यात खळबळ उडवून दिली होती. त्यांची प्रांजल देशमुख यांनी तशी तक्रार पोलिसांत दिली होती. तेच आमदार नितीन देशमुख आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. देशमुख यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचा प्रश्न घेऊन नागपूरला देवेंद्र फडणवीसांकडे जाताना त्याच्यावर जमावबंदीचे आदेश धुडकावून लावल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असताना नितीन देशमुख आणि त्यांच्या १०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढली. त्यावरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Published on: Apr 13, 2023 10:50 AM
Related Video
मान्सूनच्या चाहत्यांनो पाऊस थांबलाय तसे हे पिकनिक स्पॉट पाहून या...
कार दरीत कोसळली अन् गुटखा रॅकेटच बिंग फुटलं, आलिशान कारमध्ये...
मोठी बातमी, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा CM फडणवीस यांच्यासोबत प्रवास
आजोबांकडून रोहित पवारांचं अभिनंदन, कर्जमाफीवर काय म्हणाले शरद पवार?
बाई तुमच्यावर देवीचा कोप झालाय, फक्त तेवढं करा... भोंदू ज्योतिषाने थेट
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..