
Green Warrier | कासवांच्या संरक्षणासाठी दिले आयुष्य, बिछी भाई यांच्या प्रयत्नांना येतंय यश
काही लोकं निसर्ग आणि निसर्गातील जीवांच्या संरक्षणासाठी आपलं आयुष्य घालवत आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने त्यांच्या या कामात हातभार लावला पाहिजे.
My India My life Goal : ओरिसाचे रहिवासी असलेले बिछी भाई समुद्रातील प्राण्यांचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहेत. या मोहिमेत त्यांनी अनेक तरुणांनाही जोडले आहे. बिछी भाई सांगतात की त्यांनी आठवीत असताना ही मोहीम सुरू केली होती, जेव्हा ते 8 व्या वर्गात होते तेव्हा ते शाळा सुटल्यानंतर दररोज समुद्रकिनारी यायचे. शेकडो कासवे वेदनेने मरताना दिसायची. तेव्हापासून आम्ही त्यांना वाचवण्याची मोहीम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. कासवांच्या संरक्षणाबद्दल आम्ही लोकांना सांगितले. ते म्हणाले की, आम्ही आमचे संपूर्ण आयुष्य समुद्राला अर्पण केले आहे. त्यांचे संरक्षण करणे हाच आमचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
Published on: Aug 03, 2023 1:08 PM
Related Video
पावसाळ्यातील दमट वातावरणातही मसाले राहतील चांगले, 'हे' उपाय करा...
आयर्लंडचा जय मुंद्रा मालामाल, मालिका विजयानंतर खेळाडूला किती रक्कम?
'मी घड्याळ घालत नाही...', Nvidia कंपनीच्या सीईओने सांगितले कारण
बिहारच्या बाँस घाट स्मशानभूमीचे आधुनिकीकरण, ईशा आऊटरीचकडे व्यवस्थापन
ऑपरेशन सिंदूर अजून संपलले नाही... - लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी