दिल्ली पोलिसांनी मंगळवारी एकाचवेळी सहा दहशतवाद्यांना अटक केली. यापैकी एक दहशतवादी हा मुंबईतला राहणारा आहे. त्याचं जान मोहम्मद असं नाव आहे. मात्र यावरुनच भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकार आणि महाराष्ट्र एटीएसला घेरंल आहे. दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली. मग एटीएसला का नाही? असा सवाल शेलारांनी केला. याच प्रकरणाची सविस्तर माहिती देणारा स्पेशल रिपोर्ट !