
मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना किती जागा मिळणार? आकडाच आला समोर; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ
मुंबई महापालिकेत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने दोन्ही भावांना किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट भाकीत करूनच खळबळ उडवून दिली आहे.
मुंबई महापालिकेत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने दोन्ही भावांना किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट भाकीत करूनच खळबळ उडवून दिली आहे. मी संख्या सांगण्यांमध्ये माहीर मानला जातो. त्यामुळे भाजपाच्या किती जागा येणार हे मी कानात सांगेन पण, मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 45 आणि राज ठाकरे यांच्या मनसेला 20 जागा मिळतील, पुढे गाडी बंद, असं भाकीत भाजपचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवलं आहे. तसेच महापौर करायला निघालेल्या 11 जागा लढवणाऱ्यांना फक्त एक किंवा दोन जागा मिळतील, असा खोचक टोला चंद्रकांतदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला लागवला आहे. ते सांगली मध्ये बोलत होते.
Published on: Jan 13, 2026 11:10 AM
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?
CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका
तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..
सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला
Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी
Related Video
Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत...
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
सणसणीत लगावली...! रोहितच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूकडून लेखाजोखा
दुसऱ्या लग्नानंतरही पहिल्या पतीशी बोलायची बायको, संशयातून सेराजने..
नीटवरुन देशात गदारोळ, या परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...