
इंडोनेशियामधून कोळशाची आयात, राज्यात पुन्हा वीज दरवाढीची शक्यता
सध्या राज्यात कोळशाची टंचाई आहे. कोळसा टंचाई दूर करण्यासाठी इंडोनेशियामधून कोळसा आयात करण्यात येणार आहे. मात्र हा कोळसा महाग असल्याने राज्यात पुन्हा एकादा वीजेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या कोळशाची टंचाई आहे. कोळशाची टंचाई असल्यामुळे वीज उत्पादनात घट झाली असून, नागरिकांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान आता कोळसा टंचाई दूर करण्यासाठी इंडोनेशियामधून कोळसा आयात करण्यात येणार आहे. इंडोनेशियामधून महाराष्ट्रात 20 लाख मेट्रिक टन कोळसा आयात करण्यात येणार आहे. मात्र हा कोळसा महाग असल्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे.
Related Video
रुपाली चाकणकर यांना अटक होणार? सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट काय?
खरात बाबा दिल्लीत जाऊन कोणाला भेटत होते ? संजय राऊत
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
सर्वात जास्त लागेल अशा ठिकाणी इस्रायलने मारलं, IRGC च पित्त खवळलं
धुरंधरमुळे पाकिस्तानात भिकाऱ्यांचं जगणं झालं कठीण, नेमकी काय आहे गडबड?
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
Sindhudurg : कणकवलीतील काही हॉटेल 8 दिवस बंद, कामगारांवर उपासमारीची वेळ
Gadchiroli : गडचिरोलीत पेट्रोल पंपावर डिझेलचा तुटवडा
जळगावात दोन दिवसांपासून बंद असलेले पेट्रोल पंप सुरु झाले...
जालन्यातील समृद्धी महामार्गावरील जामवाडी शिवारातील पेट्रोल पंपावर डिझेल संपले
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढाकारातून अजिंक्यताऱ्याचा कायापालट