
इंडोनेशियामधून कोळशाची आयात, राज्यात पुन्हा वीज दरवाढीची शक्यता
सध्या राज्यात कोळशाची टंचाई आहे. कोळसा टंचाई दूर करण्यासाठी इंडोनेशियामधून कोळसा आयात करण्यात येणार आहे. मात्र हा कोळसा महाग असल्याने राज्यात पुन्हा एकादा वीजेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या कोळशाची टंचाई आहे. कोळशाची टंचाई असल्यामुळे वीज उत्पादनात घट झाली असून, नागरिकांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान आता कोळसा टंचाई दूर करण्यासाठी इंडोनेशियामधून कोळसा आयात करण्यात येणार आहे. इंडोनेशियामधून महाराष्ट्रात 20 लाख मेट्रिक टन कोळसा आयात करण्यात येणार आहे. मात्र हा कोळसा महाग असल्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे.
Related Video
विराटचा शतकी तडाखा, आरसीबीचा जबरदस्त विजय, केकेआरचा 6 विकेट्सने धुव्वा
PBSK vs MI : मुंबईकडे हिशोब करण्याची संधी, पंजाबचा गेम करणार का?
पंजाब विरूद्धच्या सामन्याच्या वेळत बदल? किती वाजता सुरुवात होणार?
भोंदू खरात-रुपाली चाकणकरांचा गुवाहाटी दौरा; एकाच हॉटेलमध्ये मुक्काम...
अंगकृषने गाठला 340 धावांचा पल्ला, या व्यक्तीला दिलं यशाचं श्रेय
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर