Marathi News Videos Congress MP Rahul Gandhi BJP State President Nana Patole Prime Minister Narendra Modi

… तेव्हा देशाची बदनामी होत नाही का? नाना पटेलेंचा हल्लाबोल
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडताना, देश म्हणजे फक्त मोदी हे समिकरण झालं आहे. हे बरोबर नाही
मुंबई : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे देशातील लोकशाही धोक्यात असल्याचे सांगत बाहेरच्या देशांकडे मदत मागतात. त्यामुळे आपल्या देशाची बदनामी होते अशी टीका भाजपकडून करण्यात येत आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडताना, देश म्हणजे फक्त मोदी हे समिकरण झालं आहे. हे बरोबर नाही. मोदींमध्ये अहम आणि गर्व आलेला आहे. जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विदेशमध्ये जातात त्यावेळेस त्यांच्याबद्दलचं काय मत झालेलं आहे हे देशाने पाहिलं आहे. एका फिल्ममुळे जर बीबीसी सारख्या माध्यमावर छापेमारी होते. त्यामुळे देशाची बदनामी होत नाही का? सध्या देशाला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. चीन अरुणाचल आणि लद्दाखमधील गावांवर कब्जा करतो त्याची चर्चा का हे भाजपवाले करत नाहीत असा सवाल देखील पटोले यांनी केला.
Published on: Mar 16, 2023 8:26 AM
Related Video
तुमच्या जोडीदारामध्ये हे 4 गुण आहेत का? चाणक्य म्हणतात तरच लग्न करा
Vastu Shastra : घरात नवीन तुळशीचं रोप कधी लावावं? काय आहेत नियम?
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
विलास घुले हत्या प्रकरण तापणार, मुंडेंचा थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा
मध्य प्रदेशात AI सक्षम क्रिकेट लीगचे व्यवस्थापन - महाआर्यमन सिंधीया
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं