
Mumbai : उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा! मुंबईच्या नरिमन पॉईंटमध्ये ढगाळ वातावरण
मुंबई आणि नवी मुंबई भागात काही ठिकाणी पाऊस पडल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळालाय.
मुंबई : राज्यात मान्सूनपूर्व (Monsoon) पासवानं हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. गेल्या दोन दिवसांआधी राज्यातील अनेक भागात पावसानं जोरदार बॅटींग केल्यानं उन्हाच्या झळा सोसणाऱ्यांना काहीसा दिसालामिळाला. तर पावसाला सुरूवात होत असल्यानं शेतीच्या कामांनाही वेग आलाय. दरम्यान, मुंबई आणि नवी मुंबई भागात काही ठिकाणी पाऊस (Rain) पडल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळालाय. नरिमन पॉईंटमध्ये (Nariman Point) ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली असून गार वारा सुटलाय.
Published on: May 25, 2022 11:36 AM
Related Video
पूर्वी आणि आताही आम्ही... इराणच्या धमकीला अमेरिकेकडून थेट उत्तर, युद्ध
सर्वांत लोकप्रिय मालिका होणार बंद; मराठमोळ्या अभिनेत्रीला मोठा धक्का
भोंदू बाबा अशोक खरातच्या लेकीच्या लग्नाचे वऱ्हाडी कोण? पाहुण्याच्या
कुवेतमधून केरळला आलेल्या विमानात 20 मृतदेह, काय आहे प्रकरण ?
Naxalist : 13 वर्षात कमाल, 180 जिल्ह्यातून नक्षलवाद हद्दपार
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
video : जळगाव: धरणगाव तालुक्यातील झुरखेडा गावात वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्र उडून गेल्याने नुकसान
चाळीसगाव : डेरेदार वृक्षांच्या कत्तलीकडे वनविभागाचे दुर्लक्ष, कारवाईची मागणी
उल्हासनगर : पेट्रोल टंचाईच्या अफवांमुळे पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये वाढ
जालना : वादळी वाऱ्यामुळे लग्नाचा मंडप उडाला
सोलापूरच्या माढ्यात शिवशाही आरमार केसरी 2026 बैलगाडा शर्यत