Marathi News Videos Even at the time of Kasab there was not so much security in Mumbai says Aaditya Thackeray

कसाबच्या वेळीही मुंबईत एवढा बंदोबस्त नव्हता – आदित्य ठाकरे
मला वाईट एवढंच वाटतं की त्यांना बसमधून आणलं गेलं. मला वाटत नाही की कधीही असं कोणत्याही अतिरेक्यांना एवढा बंदोबस्त लावून आणलं असेल.
मुंबई: बाहेर कडेकोट बंदोबस्त आहे. आता तुमच्यात आणि आमच्यातही दोरी लावली आहे. कधी आमदार (MLA) आणि मीडियात दोरी लावलेली नव्हती. आता तुम्ही त्यांना गुवाहाटीला पळून नेणार आहात की आणखी काय करणार आहात? त्याला आम्ही काय करणार? कोण तेच पळून जाणार? एवढी भीती कशाला. सरकारचा एवढा बंदोबस्त असताना आणि विधानभवनाच्या परिसरात एवढा कडेकोट बंदोबस्त असताना एवढा बंदोबस्त का? कसाबच्या वेळीही मुंबईत (Mumbai) एवढा बंदोबस्त पाहिला नव्हता, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. मला वाईट एवढंच वाटतं की त्यांना बसमधून आणलं गेलं. मला वाटत नाही की कधीही असं कोणत्याही अतिरेक्यांना एवढा बंदोबस्त लावून आणलं असेल. कसाबलाही आणलं नसेल. कशासाठी एवढा बंदोबस्त? कोण पळणार आहे की कोण काय करणार आहे? असा सवाल आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांनी म्हटलं आहे.
Related Video
नसरापूर हत्याकांडात आरोपीला फाशी,उपमुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया
भीमराव कांबळेला फासावर कधी लटकवणार, सरकारी वकिलांनी दिली माहिती
हे गाणं ऐकताच अनेकजण आपोआप धरतात ठेका, 44 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट
आयर्लंडविरुद्ध भारताने मालिका का गमावली? माजी खेळाडूने कारण सांगितले
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..