
Latur | लातूरमध्ये अतिवृष्टीनं पिकांचं मोठं नुकसान
लातूरमध्ये अतिवृष्टीनं पिकांचं मोठं नुकसान. लातूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. हे पाणी ओसरल्यानंतर नुकसानीची दाहकता समोर येताना दिसत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली. सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान.
लातूरमध्ये अतिवृष्टीनं पिकांचं मोठं नुकसान. लातूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. हे पाणी ओसरल्यानंतर नुकसानीची दाहकता समोर येताना दिसत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली. सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान.
Published on: Sep 29, 2021 8:29 AM
Related Video
जुलै महिन्यात 'या' महत्त्वाच्या डेडलाईन्स चुकवू नका, अन्यथा बसेल मोठा
काय बोलता! Honda 0 Alpha EV चे इंटीरियर पहिल्यांदाच आले समोर
टीम इंडिया हरली पण डेब्यू करणाऱ्या प्रिन्स यादवने रचला इतिहास
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Tata Punch च्या नव्या HBX व्हेरियंटमध्ये मिळणार भन्नाट ऑफ-रोड लुक