
Latur | लातूरमध्ये अतिवृष्टीनं पिकांचं मोठं नुकसान
लातूरमध्ये अतिवृष्टीनं पिकांचं मोठं नुकसान. लातूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. हे पाणी ओसरल्यानंतर नुकसानीची दाहकता समोर येताना दिसत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली. सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान.
लातूरमध्ये अतिवृष्टीनं पिकांचं मोठं नुकसान. लातूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. हे पाणी ओसरल्यानंतर नुकसानीची दाहकता समोर येताना दिसत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली. सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान.
Published on: Sep 29, 2021 8:29 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कार पार्किंगसाठी तब्बल 25,000 रुपये भरावे लागणार, नवीन नियम काय?
शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे एमएमआरडीएच्या कार्यक्रमावर चर्चांना उधाण
मोठी बातमी! शिवसेना कोणाची? त्या एका नोटीसमुळे शिंदेंच्या अडचणी वाढणार? निवडणूक आयोगाची चूक भोवणार? प्रकरणात मोठं ट्विस्ट
कुठल्या आधारावर राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली? जोरदार युक्तीवाद
शिवसेना पक्षफूट आणि कपिल सिब्बल यांचे 2 महत्त्वाचे प्रश्न, कोर्टात....
परळीत भाजपा पक्षाकडून भव्य तिरंगा रॅली
पाथरी जाणाऱ्या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे.
रत्नागिरी - गुहागरमध्ये घराच्या पडवीत बिबट्याचा बछडा, दोन तासांपासून बिबट्याचा बछडा घरात
रोहिणी खडसे यांनी पकडला भला मोठा साप, Video
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी शालेय विद्यार्थिनींनी बनविल्या राख्या