
प्रकाश आंबेडकर यांची इच्छा असेल तर, सीताराम येचुरी यांचे मोठे विधान
पहिल्यांदा आम्ही विचार केला होता, मात्र दुसरा रस्ता निवडला. विश्व गुरूच्या नावाने चार हजार कोटी रुपये या सरकारने दिल्लीत खर्च केला. जो पैसा सर्व सामान्य जनतेचा आहे. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्या आधारावर आरक्षण दिले पाहिजे.
छ. संभाजीनगर : 29 सप्टेंबर 2023 | भारत गंभीर संकटात सापडला आहे. लोकशाहीचे चार ही स्तंभ अडचणीत आहेत. त्यांच्यावर मोठा दबाव आहे. संसद भवनात तिरस्कार आणि शिवीगाळ सुरू आहे. देशात हिंसाचाराचे वातावरण पसरविले जात आहे. शिवीगाळ करणाऱ्या खासदारावर अद्याप कारवाई नाही. बेरोजगारी वाढत आहे. देशात 48 टक्के बेरोजगारी वाढली आहे. भारताच्या दोन बाजू आहेत. एक चमकता आणि दुसरा तरसता भारत असे सध्या पाहावयास मिळत आहे, अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केली. दसऱ्यानंतर इंडियाची देशभरात यात्रा सुरू होईल. प्रकाश आंबेडकर यांची इच्छा असेल आणि ते तयार असतील तर ते इंडियात येतील. असे त्यांनी स्पष्ट केले.
Published on: Sep 30, 2023 11:41 PM
Related Video
अभिनेत्रीच्या घरात बिझनेसमॅनचा मृत्यू, तिने हात जोडले विनंती केली की..
खुशखबर! राज्यातील मच्छिमारांना मिळणार 50000 रुपयांची आर्थिक मदत
शेतकर्यांसाठी आनंदवार्ता! ई-पीक पाहणीत मोठा बदल, ते ओझे हलके
रजनीकांत यांची होणारी सून किती श्रीमंत? संपत्तीच्या बाबतीत तोडीस तोड
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, किचनचे बजेट कोलमडणार
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी