
साताऱ्यात थंडीचा कडाका वाढला, फळ बागांना मोठा फटका
सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरू लागला असल्याने थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे.
सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरू लागला असल्याने थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या हवामान बदलामुळे आलेल्या अवकाळी पावसाचे सावट सध्यातरी हटले आहे. दररोज हवामानात बदल होऊ लागले आहेत त्यामुळे दिवसभर कडक ऊन आणि रात्री गारठा पडू लागला आहे. सायंकाळी तापमानाचा पारा घसरत असून पहाटे धुक्यांची रस्त्यावर गर्दी केल्याने नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. या धुक्यामुळे ज्वारी सह, भाजीपाला, फळ फळबागांना पिकांना मात्र मोठा फटका बसणार आहे.
Related Video
चुकूनही गिफ्टमध्ये देऊ नका या वस्तू; नातेसंबंधांमध्ये येईल कटुता
74 तास सलग धावणारी भारतातील अनोखी ट्रेन, देशाच्या या दोन टोकांना जोडते
या आठवड्यात लाँच होणार, Infinix Smart 20, Realme P4R 5G, Tecno Pova 8
रॉबिन्सन-एटकिन्सनचा पंच, न्यूझीलंडचा 115 धावांनी धुव्वा, इंग्लंड विजयी
देवदर्शनाहून आल्या पण काळ कोपला, कार-क्रुझरचा भीषण अपघात
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...