
शिंदे गटाबाबत जयंत पाटील यांचं मोठं विधान; म्हणाले, “40 आमदारांना परतीचे वेध…”
शरद पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी जोरदार भाषण केले. आपल्या भाषणातून त्यांनी शिंदे गटाला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार टोला लगावला.
मुंबई: शरद पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी जोरदार भाषण केले. आपल्या भाषणातून त्यांनी शिंदे गटाला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार टोला लगावला. अजित पवार यांच्याबाबतीत शिंदे गटातील काही लोकांची तक्रार होती. म्हणून त्यांनी सरकार पाडून भाजपसोबत सरकार स्थापन केले. आता अजित पवार यांच्या एन्ट्रीने जयंत पाटील यांनी शिंदे गटाला टार्गेट केलं आहे. ते म्हणाले की, “आज मला काळजी आहे की, उद्धव ठाकरेंचे 40 जण गेले त्यांची तक्रार काय होती.जी तक्रार होती तीच तिथे येवून बसली, त्या 40 आमदारांना आज परत फिरण्याचे वेध लागले आहेत, ही काळ्या दगडावरची रेष आहे.”
Published on: Jul 06, 2023 9:46 AM
Related Video
भारत पहिल्या सामन्यासाठी सज्ज, श्रेयसकडे नेतृत्व, वैभवचं पदार्पण?
सरकार दरबारी ते मृत ठरले,पाटणच्या जाधव यांचे न्यायासाठी ११ महिने खेटे
अर्शदीप-समरीन कौर यांचं ब्रेक झाल्याची चर्चा! अखेर सत्य आलं समोर
बांगलादेश विरुद्ध विजयानंतर हरमनप्रीत कौरने काय चुकलं? ते सांगितलं
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी, 3 दिवस पीएफ क्लेम करता येणार नाही
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
Ahilyanagar : पावसाच्या तडाख्यामुळे 1 एकर केळीची बाग जमीनदोस्त, 15 लाखांचे नुकसान
Jalgaon : धरणगावमधील झुरखेडात पहिल्याच पावसात बंधारा ओव्हरफ्लो
अंधेरी पश्चिम येथील लिंक रोडवर पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया..
गोंदियाच्या आमगाव तालुक्यात प्रहारचे कार्यकर्त्यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
लातूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी