मुंबई : दिवाळीनंतर फटाके फोडणार,वसुली करण्याचं ठाकरे सरकारचं पापमहाराष्ट्र घोटाळेमुक्त करणार . तसेच मंत्र्यांकडून जावयांना खूश करण्याचं काम नवाब मलिक रोज उठून करतात, दिवाळी नंतर ठाकरे सरकारच्या 3 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आणणार असे आरोप सोमय्या यांनी केले आहेत.