आता कर्ज कसं भरायचं? कर्ज भरण्यासाठी गांजा लावायचा का?; शेतकऱ्याच्या उरात धडधड अन् डोळ्यात आक्रोश
हिंगोळी जिल्ह्यातील शेतकरी दिवाळी आणि दसऱ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर जेंडू फुलांची शेती करतात. परंतु, अलीकडच्या मुसळधार पावसामुळे या शेतीला प्रचंड नुकसान झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात झेंडू फुल शेतीच प्रचंड नुकसान दिवाळी आणि दसरा ह्या सनाला झेंडूच्या फुलांची मोठी मागणी असते त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची फूल शेती करतात मात्र झालेल्या पावसामुळे झेंडूच्या फुलांच प्रचंड नुकसान झालेल आहे , शेतातली सगळी पिके गेले आम्ही कर्ज कसं फेडायच गाजा लावून कर्ज फेडावं की काय सरकारने सागाव, प्लास्टिक फुलावर बंदी सरकारने आणली मात्र ती अमलात नसल्याच फूल उत्पादक शेतकरी सांगत आहेत शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रमेश चेंडके यांनी..
Published on: Sep 24, 2025 3:08 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
तुही जात कंची? कोविड लस घेतली का? आणि... जनगणनेसाठी केंद्राचे 40 सवाल
'KISS करावंच लागेल', रेमो डिसूजाची अभिनेत्रीवर बळजबरी
नाशिकची सीटी लिंक बससेवा कोलमडली; तब्बल 200 फेऱ्या रद्द, कारण काय?
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
परळी : श्रावणात ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी
वर्धा : हिंगणघाट मार्गावर भूगाव टी पॉइंट येथे सडक सुरक्षा व हेल्मेट जनजागृती
विरारच्या कळंब समुद्रकिनारी कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण... खानापूरहून कान्हवडीला जायचं कसं? वाहन चालकांची तारांबळ
