
नवाब मलिकांचा राजीनामा घेतलाच पाहिजे; देवेंद्र फडणवीसांची मागणी
आयटी घोटाळा झाला असेल तर करा ना कारवाई, कुणी थांबवलंय?, असं आव्हानच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आघाडी सरकारला दिलं आहे. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.
शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन आयटीमध्ये (IT scam) 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा केला होता. याप्रकरणी राऊत यांनी कारवाईची मागणीही केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. आयटी घोटाळा झाला असेल तर करा ना कारवाई, कुणी थांबवलंय?, असं आव्हानच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आघाडी सरकारला दिलं आहे. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. जोपर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराच फडणवीस यांनी दिला आहे.
Published on: Mar 02, 2022 1:53 PM
Related Video
महायुतीमध्ये मोठी धुसफूस, शिंदेंच्या आमदाराचा तटकरेंवर गंभीर आरोप
बेस्टचे कर्मचारी एकटवले; या तारखेनंतर दिला बेमुदत संपाचा इशारा
शर्ट आणि पॅन्टला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहितीच नाही!
समीर भुजबळांना मंत्रिपदाची लॉटरी? बैठकीला आल्याने चर्चांना उधाण
महायुतीत मोठी धुसफूस, अजून भाव फुटलेले नाहीत..काय म्हणाले एकनाथ खडसे ?
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
सांगली - बाळ माने यांच्याविरोधात ठाकरे गटाचे आंदोलन
सांगली - वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यातील ऊसाचे पीक भुईसपाट
मिरा भाईंदरच्या झोपडपट्टीमधील नागरिक उकाड्यामुळे हैराण, रात्री झोपण्यासाठी थेट मैदानात
परभणीत वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त
पर्यटकांना पाहून फोडली डरकाळी, व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद