Marathi News Videos My India My life Goal Saving water has become the need of the hour, the demand is increasing rapidly

My India My life Goal | पाण्याची बचत बनली काळाची गरज, मागणी झपाट्याने वाढतेय
प्रत्येकाने पाण्याची बचत करणे गरजेचे बनले आहे. आगामी काळात पाण्याची मागणी झपाट्याने वाढत असून 2050 पर्यंत पाण्याची मागणी 55 टक्क्यांनी वाढणार आहे.
My india My Life Goal | जगभरात झपाट्याने बिघडत चाललेल्या वातावरणामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान खालावत चालले आहे. लोकांना उदरनिर्वाहासाठी खूप संघर्ष करावा लागतो. पृथ्वीवरील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने पाण्याची बचत करणे गरजेचे बनले आहे. आगामी काळात पाण्याची मागणी झपाट्याने वाढत असून 2050 पर्यंत पाण्याची मागणी 55 टक्क्यांनी वाढणार आहे. शाळा असो, कॉलेज असो की ऑफिस, पाण्याची बचत करावीच लागेल.
Published on: Aug 09, 2023 12:30 AM
Related Video
मुंबई- केकेआर सामना 8 षटकानंतर थांबला, रहाणेच्या संघाची धाकधूक वाढली
आयपीएलचा शेवटचा सामना होण्यापूर्वीच धोनी घरी परतला, नेमकं काय झालं?
वांद्रे झोपडपट्टी पाडकाम प्रकरणी मोठी कारवाई, दगडफेक करणारे 8 जण पकडले
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्यूला आला! विधानपरिषदेसाठी कोणाला किती जागा
ममता बँनर्जींना धक्का! 45 आमदारांनी थेट... पराभवानंतर पक्षात फूट?
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...