
जनता निर्णय देईल तो शिवसेनेच्याच बाजूने, बाळासाहेब थोरात यांची मोठी प्रतिक्रिया
कदाचित निवडणूक आयोगाने निर्णय दिला असेल परंतु जनता जो निर्णय घेईल तो उद्धवजींच्या बाजूने असेल. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जनता निर्णय देईल.
संगमनेर : ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण आहे. ठाकरे परिवाराने आपले संपूर्ण आयुष्य शिवसेना संघटना वाढवण्याकरता खर्ची घातलेले आहे. कदाचित निवडणूक आयोगाने निर्णय दिला असेल परंतु जनता जो निर्णय घेईल तो उद्धवजींच्या बाजूने असेल. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जनता निर्णय देईल. खरे शिवसैनिक आणि जनता ही उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने असेल. हे तुम्हाला या निवडणुकांमध्ये दिसेल. खरं तर स्वायत्त संस्था यांची भूमिका निरपेक्ष असायला हवी होती. पण, असा का निर्णय घेतला हे कळत नाही अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
Published on: Feb 17, 2023 10:05 PM
Related Video
IPL Playoff: चौथ्या स्थानासाठी एक सामना महत्त्वाचा, चार संघ होणार आऊट
मोठी दगडफेक ते पोलिसांकडून धरपकड, वांद्रे अतिक्रमण कारवाईदरम्यान तणाव!
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
IPL 2026 : वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक कामगिरी, ठरला पहिलाच भारतीय
Photo : वांद्र्यात लाठीचार्ज, पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांची धरपकड
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
कोपरगावात पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकाची रंगीत तालीम
बदलापुरातील म्हाडा कॉलनीत मोठी पाणी गळती; दररोज शेकडो लिटर पाणी वाया
जळगाव शहरातील पेट्रोल पंपावर दुसऱ्या दिवशीही रांगा
अरबी समुद्रात स्वरा सावंतचा ऐतिहासिक पराक्रम; 9 तास 39 मिनिटांत 40 किमी अंतर पार
पंपावर डीझेल मिळेना... 12 तासांपेक्षा जास्त ट्रॅक्टर रांगेत