
‘पूरग्रस्त भागात वीजबिल वसूल करू नका’ , उर्जामंत्री Nitin Raut यांचे आदेश
पुढील निर्णय होईपर्यंत विजबिलाबाबत कसलीही सक्ती करू नये असेही प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. पुरबाधित भागातील वीजबिल माफी करण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला असल्याचेही राऊथ यांनी यावेळी स्पष्ट केले.
सांगली : मागील सरकारने 56 हजार कोटी वीज बिल थकीत ठेवले, त्यामुळे कर्ज घेण्याची वेळ आली. पुरबाधित भागात कसलीही विजबिलाची वसुली करू नये, असे आदेश ऊर्जा मंत्री नितिन राऊत यांनी दिले. राज्यात ज्या ज्या भागात पूरस्थिती होती अशा भागातील वीज कनेक्शन तातडीने सुरू करा. पुढील निर्णय होईपर्यंत विजबिलाबाबत कसलीही सक्ती करू नये असेही प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. पुरबाधित भागातील वीजबिल माफी करण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला असल्याचेही राऊथ यांनी यावेळी स्पष्ट केले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
‘मिर्झापूर’च्या शोमध्ये राडा; मुन्ना-गुड्डूच्या चाहत्यांमध्ये हाणामारी
लेकाला फिट्स येतात, वडिलांना डोळ्यासमोर गमावले, पुणेकर महिला अश्रू ..
सोने 4 तर चांदीमध्ये 8 हजारांची घसरण, दागिने खरेदीची हीच वेळ?
आधीच 3 वादळांचं संकट! आता चौथ्या महासंकटाची चाहूल, भारतासाठी काय धोका?
भाजपमधील अंतर्गतवाद चव्हाट्यावर? महाजन येताच मंत्र्याचं वॉक आऊट
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,