
Malik Vs Darekar : ‘बेताल वक्तव्ये करणाऱ्या मलिकांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही’
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) यांना फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केलं आहे. ईडी (ED) कोणाच्याही मागे लागत नाही, असेही दरेकर म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) यांना फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केलं आहे. ईडी (ED) कोणाच्याही मागे लागत नाही. जिथं जळत असेल तिथं धूर निघेल. आपले कारनामे उघड होतील, ही भीती त्यांना वाटतेय म्हणूनच अशी बेताल वक्तव्ये ते करत असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रीय संस्थांचा गैरवापर भाजपा (BJP) सरकार, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) करत असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता.
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा
Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं
हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त
Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट
कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?
Related Video
डोनाल्ड ट्रम्प यांची 200 टक्के टॅरिफची घोषणा, भारतावर थेट परिणाम..
तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण..
कांदा यंदाही रडवणार? पाशा पटेलांचा काय दावा? शेतकऱ्यांचा थेट इशारा
तो काय फ्लॉप...झिम्बाब्वेचा कॅप्टन सिकंदर रझाचं वैभवबद्दल मोठं विधान
हतबल झालोय, असहाय्य वाटतंय..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...