
“उद्धव ठाकरेंनी धोका दिला, म्हणून फडणवीस मुख्यमंत्री बनले नाहीत”, रामदास आठवलेंची टीका
'राष्ट्रात मोदी, राज्यात शिंदे' या जाहिरातीवरून शिवसेना आणि भाजपाच बिनसल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.
मुंबई : ‘राष्ट्रात मोदी, राज्यात शिंदे’ या जाहिरातीवरून शिवसेना आणि भाजपाच बिनसल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. “भाजप-शिवसेना युतीच्या सरकारचं काम अत्यंत योग्यरितीने सुरु आहे. अनेक निर्णय शिंदे-फडणवीस दोघं मिळून घेत आहेत. जशी लोकप्रियता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, तशीच देवेंद्र फडणवीस यांची आहे. 50 आमदारांमुळे हे सरकार बनले आहे, त्यामुळे शिंदे यांना मुख्यमंत्री केले. पण उद्धव ठाकरे यांनी धोका दिला, त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री बनले नाही. उद्धव ठाकरे यांनी धोका दिला नसता तर मविआचं सरकार आलं नसतं”, असं रामदास आठवले म्हणाले.
Published on: Jun 14, 2023 12:36 PM
Related Video
भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
पहाटेच्या शपथविधीवेळी काय घडलं? शरद पवारांबाबत खळबळजनक गौप्यस्फोट
रिक्षा चालकांचे अजब मॅनेजमेंट, एका व्हॉट्सअस मॅसेजची कमाल, १७ हजार....
24 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या Devdas साठी कोणाला जास्ट फी मिळालेल
कुणाचा बाप, कुणाची बहीण तर कुणाची सून जिंकली... कार्यकर्ता हरला
भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
तुमच्याच बेडरूमधील 2025 मधील... महिला नेत्याचा मंत्री शिरसाट यांना
सूनेच्या गंभीर आरोपांनंतर विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, थेट गृह...
परवानगी मिळो वा न मिळो, संसदेवर मोर्चा होणारच! 24 दिवसांच्या...
जुहू चौपाटीवर समुद्राचा कचरा रस्त्यावर, नागरिक संतप्त
परभणीत पावसाचा खंड पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे जुन्नरमधून प्रस्तान
गडचिरोली-छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गावर रानटी हत्तींच्या कळपाची दहशत
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील संस्मरणीय व्याघ्रदर्शनाने भारावले ब्रिक्स देशांचे प्रतिनिधी