
Sadabhau Khot | साखर कारखानदार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करु नये : सदाभाऊ खोत
केंद्र सरकारने कुठलाही वेगळा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कुणीही फसवणूक करू नये, अशी टीका माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली.
मुंबई : राज्यात उसाचा गाळप हंगाम सध्या सुरू होत आहे. गाळप हंगाम तोंडावर असतानाच राज्यातल्या काही शेतकरी संघटना केंद्र सरकारबाबत आरोप करून FRP चे खापर फोडत आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. मात्र याबाबत केंद्र सरकारने कुठलाही वेगळा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कुणीही फसवणूक करू नये, अशी टीका माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली. याबाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट आज खोत यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी नवी दिल्लीत ही प्रतिक्रिया दिली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बाबो.., बिग बॉस 20 मधील या स्पर्धकाचे अल्लू अर्जुनपेक्षाही जास्त चाहते
मोठी बातमी! बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना, कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यात लढत
डोनाल्ड ट्रम्प यांनी मला... भारत अमेरिकेच्या संबंधांवर मोठा दावा, गोर
सणांच्या काळात Maruti ने ग्राहकांना दिला झटका, या मॉडल्सच्या किंमती..
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी धोक्याची घंटा, अमेरिकेत मोठी खळबळ
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...