
Four Minute Twenty Four Headlines
बार्ज पी 305 वरील कामगारांच्या मृत्यूला ओएनजीसी जबाबदार: संजय राऊत
बार्ज पी 305 दुर्घटनेवरुन राजकारण रंगलं आहे.
मुंबई: तोक्ते चक्रीवादळादरम्यान बुडालेल्या बार्ज पी 305 बुडाल्यावरुन भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कामगारांच्या मृत्यूला ओएनजीसी जबाबदार असल्याचा आरोप केला. तर, वादळाची कल्पना असताना कामगारांना वाऱ्यावर का सोडलं, असं देखील राऊत म्हणाले. तर, दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार यांनी बार्ज दुर्घटनेचं महाविकास आघाडी सरकारचे नेते राजकारण करत असल्याचा आरोप केला.
मारुती सुझुकीच्या 5 सर्वात सुरक्षित कार कोणत्या? जाणून घ्या
पुतीन यांची कार फिरत्या किल्ल्यासारखी आहे, ही खासियत मन हादरवून टाकेल
तरुण मुली रात्रीच्या वेळी इंटरनेटवर कोणत्या गोष्टी सर्च करतात? वाचा...
अमेरिकेत मोठा भूकंप, डोनाल्ड ट्रम्प यांची भारताबाबत सर्वात मोठी घोषणा
IND vs SA : टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिका रोखणार?
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
जायचं होतं पुण्याला इंडिगोच्या विमानानं प्रवाशांना सोडलं हैदराबादला
लातूर येथे शिक्षकांचा टीईटी परीक्षेच्या विरोधात मोठा मोर्चा
नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेमप्रकरणातू हत्या, आंचल आणि सक्षम ताटे यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण
Kolhapur : टीईटी परीक्षेच्या विरोधात मोर्चा, आंदोलक आणि पोलिसात वाद
Kolhapur : एसटी चालकाला शिवीगाळ, दुचाकीस्वारावर गु्न्हा दाखल