
Four Minute Twenty Four Headlines
बार्ज पी 305 वरील कामगारांच्या मृत्यूला ओएनजीसी जबाबदार: संजय राऊत
बार्ज पी 305 दुर्घटनेवरुन राजकारण रंगलं आहे.
मुंबई: तोक्ते चक्रीवादळादरम्यान बुडालेल्या बार्ज पी 305 बुडाल्यावरुन भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कामगारांच्या मृत्यूला ओएनजीसी जबाबदार असल्याचा आरोप केला. तर, वादळाची कल्पना असताना कामगारांना वाऱ्यावर का सोडलं, असं देखील राऊत म्हणाले. तर, दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार यांनी बार्ज दुर्घटनेचं महाविकास आघाडी सरकारचे नेते राजकारण करत असल्याचा आरोप केला.
Related Video
भारताच्या दिशेने येणारं तेल जहाज अचानक चीनकडे कसं वळलं? सरकारचं उत्तर
कोण आहे हा मुन्ना ब्रॅम्प्टन? लॉरेन्स बिश्नोईसाठी ‘कसम’ खाल्ली अन्...
जिओचा सर्वात भारी रिचार्ज प्लॅन, एकदा रिचार्ज केलं की...
Sunil Gavaskar: त्याला अगोदर हाकला रे! कुणावर भडकले सुनील गावस्कर
...अन् कुमार विश्वास यांचं राघव चढ्ढांबाबतचं ते भाकीत खरं ठरलं
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?