
भाजप नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्याच विरोधात मोर्चा काढला का?; संजय राऊतांचा सवाल
विविध मुद्द्यांसाठी काल हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावर शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. पाहा काय म्हणालेत...
मुंबई : विविध मुद्द्यांसाठी काल हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावर शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. काल जो हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी मोर्चा काढण्यात आला. त्यात मोर्चेकरींनी म्हणजेच भाजप नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्याच विरोधात मोर्चा काढला होता का?, असा प्रश्न उपस्थित होतो. कारण त्यांचंच सरकार आणि तेच मोर्चे काढत आहेत.आजही हिंदुत्वासाठी लोकांचा शिवसेनेवरच विश्वास आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
Related Video
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प संतापले... थेट इस्रायलला सुनावलं...
शफाली वर्माने पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच चेंडूवर रचला विश्वविक्रम
वुमन्स टीम इंडियाची विजयी सलामी, पाकिस्तानचा 64 धावांनी धुव्वा
लासलगावात उन्हाळी कांद्याच्या दरात मोठी घसरण, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
मृतदेहाशी लग्न करणाऱ्या आंचलने हातच जोडले, म्हणाली, कृपया माझी...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
सोमवती अमावस्यानिमित्त जेजुरी गडावर भाविकांची गर्दी
पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे नाट्यगृहाची दुर्दशा, कलाकारांची नाराजी
बीडमध्ये खामगाव-पंढरपूर महामार्गावर लांबच लांब भेगा
इगतपुरी तालुक्यातील जामुंडे येथील कामडवाडी आदिवासी पाड्यावर भीषण पाणीटंचाई
समृद्धी महामार्गावर प्रतिबंधित माशांची वाहतूक करणारा ट्रक पलटी