
भाजप नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्याच विरोधात मोर्चा काढला का?; संजय राऊतांचा सवाल
विविध मुद्द्यांसाठी काल हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावर शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. पाहा काय म्हणालेत...
मुंबई : विविध मुद्द्यांसाठी काल हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावर शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. काल जो हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी मोर्चा काढण्यात आला. त्यात मोर्चेकरींनी म्हणजेच भाजप नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्याच विरोधात मोर्चा काढला होता का?, असा प्रश्न उपस्थित होतो. कारण त्यांचंच सरकार आणि तेच मोर्चे काढत आहेत.आजही हिंदुत्वासाठी लोकांचा शिवसेनेवरच विश्वास आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोहसिन नक्वींची आधी वाघिणींनी जिरवली, नंतर बीसीसीआयनं दिलं चोख उत्तर
लालबागच्या राजाच्या दर्शनाबद्दल अपडेट, पहिल्याच दिवशी रांग थेट..
महायुतीत पदवीधरच्या उमेदवारीवरून संघर्ष; भाजपकडून कोणाचे लाड होणार?
साखरेच्या भावात मोठी घसरण, 22 दिवसात 16 रूपयांनी स्वस्त, सरकारने..
विजय यांचं चाललंय तरी काय? अजितची रेस पाहण्यासाठी त्रिशासोबत लंडनला
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..