
“प्रकल्प आलाच नव्हता, करार झालाच नव्हता”, आदित्य ठाकरेंचा निषेध करताना श्रीरंग बारणे काय म्हणाले?
खासदार श्नीरंग बारणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. काय म्हणालेत? पाहा...
प्रदीप कापसे, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barane) यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. “जो प्रकल्प कधी आलाच नव्हता. कोणताही करार झाला नव्हता. तर मग प्रकल्प गुजरातला गेलाच कसा?”, असा सवाल श्रीरंग बारणेंनी आदित्य ठाकरेंना विचारला आहे. वेदांता प्रकल्प गेल्याचा निषेध करण्यासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आंदोलन केलं. त्याबाबत विचारलं असता बारणेंनी हे उत्तर दिलंय.
Published on: Sep 26, 2022 4:09 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारतात लवकरच लाँच होणार 'डस्टर'सह दोन दमदार हाइब्रिड एसयूव्ही
महिंद्राचा धमाका! नव्या लुक आणि भन्नाट टेक्नॉलॉजीसह बाजारात धुमाकूळ
ऑफिसला जाणाऱ्यांसाठी बेस्ट आहेत 'या' 350cc बाईक्स
दुबईमध्ये अकाऊंट मॅनेजरची नोकरी करायची ही अभिनेत्री, ट्रान्सजेंडर...
रोहितसोबत सूर्यवंशीने करावी ओपनिंग, दिग्गज खेळाडूने असं सांगितलं कारण
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! सोशल मीडियावर नवा वाद
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेप
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार...
24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स