यंदा कोरोनाच्या संकटामुळे आषाढी एकदाशी भव्य दिव्य होणार नसली तरी पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्नीसह पुजेला येणार आहेत. या पुजेला भगवंत विठ्ठल आणि रखुमाई यांना खास पोशाख बंगळूरुवरुन तयार करुन आणण्यात आला आहे.